राजेश खन्ना(Rajesh Khanna), संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, शशी कपूर या दिग्गज अभिनेत्यांच्या काळात सेटवर उशिरा येणे हा सुपरस्टार्समध्ये नियम बनला होता. जितका मोठा स्टार, तितका तो सेटवर उशिरा येत असे. संजीव कुमार(Sanjeev Kumar), शत्रुघ्न सिन्हा(Shatrughan Sinha) यांच्यासारखे अभिनेते उशिरा येण्यासाठी कुप्रसिद्ध होते. आता अभिनेत्री शबाना आझमी यांनी एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे. शबाना आझमींनी ९० च्या दशकातील जवळजवळ सर्व अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. आता मुलाखतीत अभिनेते त्यांना सेटवर वाट पाहायला लावायचे, असे म्हटले असून चित्रपटसृष्टीत आल्यानंतर वहिदा रेहमान यांनी त्यांना काय सल्ला दिला होता, याचादेखील त्यांनी खुलासा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा