-
झहीर खानने सात सामन्यांच्या १४ डावांत २४.२५ च्या सरासरीने ३१ विकेट घेतल्या आहेत. (फोटो- एक्सप्रेस संग्रह)
-
इशांत शर्माने सात सामन्यांच्या १३ डावांमध्ये २०.८८ च्या सरासरीने २५ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
रविचंद्रन अश्विनने सहा सामन्यांच्या ११ डावांत २६.७८ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
उमेश यादवने सहा सामन्यांच्या १२ डावात २१.०४ च्या सरासरीने २२ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
इरफान पठाणने दोन सामन्यांच्या चार डावात ११.८८ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
अनिल कुंबळेने चार सामने आणि सहा डावात १६.५३ च्या सरासरीने १५ बळी घेतले आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
हरभजन सिंगने चार सामन्यांच्या ८ डावात ४०.३३ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
मोहम्मद शमीने दोन सामन्यांच्या चार डावात १५.११ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत. (Photos- Express Archive)
IND vs BAN: बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यांंमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत? तिसऱ्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सहा भारतीय गोलंदाजांनी १० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यामध्ये रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: Ind vs ban most test wickets vs bangladesh for india zaheer khan ishant sharma ravichandran ashwin spl