Maharashtra News Highlights: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (२६ सप्टेंबर) दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. तसेच काल त्यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसंदर्भात निवेदन दिलं आहे. महापुराने बेहाल झालेल्या मराठवाड्याला मदतीचा हात देणं गरजेचं असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधी नसला तरी उणे अर्थसंकल्पातून तरतुदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
पनवेल: अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई सुरूच
“आरक्षण हा जिलेबी वाटपाचा कार्यक्रम नाही, मात्र राज्यात…”, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची टीका
Navratri 2025: विरारच्या सोनुबाई भवानी मंदिरात नऊदेवींचा जागर
येऊरच्या जंगलातील बेकायदा टर्फ उखडले
राहुल गांधींचा मामा पगारे यांना फोन…‘मामाजी घाबरू नका, काँग्रेस तुमच्या पाठीशी’
देशातील १,६०० महिला लोको पायलटना सुरेखा यादव यांच्यामुळे प्रेरणा
स्टार्टअपसाठी खूशखबर: ६ टक्के व्याजदराने कर्ज; ३ टक्के सरकार भरणार… जाणून घ्या काय आहे योजना…
Video : २६ कोटींचा अमली पदार्थांचा साठ्याची होळी
MPSC Exam Date Confusion : एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम…
Narendra Patil: नवे कामगार मंत्री येतात….त्यांना कुणी बर्फी देत आणि कामगार बोंबा मारत रहातो; नरेंद्र पाटील नेमक काय बोलून गेले…
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी
‘डीम्ड कन्वेयन्स’साठी पूर्व तपासणी मोहीम; नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या; पदवीधर निवडणुकीसाठी मतदाराला स्वतंत्र नाव नोंदणी करणे बंधनकारक
Purandar airport : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची मुदत संपुष्टात; मुदतवाढ न देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय
लसीकरणासाठी पालिका शाळेतील विद्यार्थिनींचा रुग्णवाहिकेतून कोंबून प्रवास
“फडणवीस पेशवे काळातील नाना फडणवीसांसारखे शहाणे आहेत, जनतेची मागणी होताच…”, ठाकरे गटाचा टोला
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस ही पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीस यांच्यासारखेच आहेत. जे जनतेच्या मागण्या आल्या की सरकारी भाषा दाखवायचे. मुळात हे सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचं आहे.”