
केरळात मान्सून दाखल होण्याच्या वृत्ताने आनंद होण्याऐवजी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.
मराठवाडा विभागातील २ हजार ९७२ गावे, तसेच १ हजार १७ वाडय़ांना ४ हजार १७ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.
मराठवाडय़ात ६५५ पूरप्रवण गावे असून नांदेड जिल्ह्य़ात गोदावरी किनारी सर्वाधिक २०० गावांचा समावेश आहे.
ज्यातील सर्व जलाशयांमध्ये एकूण साठय़ाच्या १३ टक्के साठा शिल्लक असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे
जलयुक्त शिवार योजनेचा मोठा डंका पिटला गेला. तथापि सरकारी कामांमध्ये कमालीचा संथपणा आहे.
महाराष्ट्रदिनापासून विद्यापीठात जलयुक्त विद्यापीठ मोहीम राबवण्यात येत आहे.
मागण्यांविषयी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उद्या होणाऱ्या बठकीच्या अनुषंगाने मंत्रालयात शुक्रवारी सकाळपासून अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती.
नाशिक-नगरमध्ये असलेल्या धरणांतील पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याबाबतचा निर्णय अन्य खंडपीठाने राखून ठेवलेला आहे.
पीककर्जांची फेररचना करून वाटप केल्याच्या कागदोपत्री नोंदी घेतल्या जातील.
मराठवाडा आणि विदर्भातील जनतेला दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळी खेळात ‘टिप्पर’ नावाच्या वाहनाची चलती सुरू झाली होती.
मराठवाडय़ातील ५४ लाख ८५ हजार २७४ लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. सध्या तब्बल ३ हजार १७४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जलसाठा…
या उद्योगांच्या पाण्याची ३० टक्के कपात पूर्वीच करण्यात आली.
एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवडय़ात सूर्य आग ओकू लागला असून तापमान तब्बल ४४ अंशांपर्यंत पोहोचले आहे.
चारुदत्त पालवे हे रॅडिको डिस्टिलरीचे संचालक आहेत.
अपेक्षेप्रमाणे समाजमाध्यमांवर पंकजाताईंची ही प्रतिमा झळकताच त्यावर संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्याच
नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु असताना पंकजांनी सेल्फी काढला.
दारु कंपनी किंवा उद्योग कंपन्यांवर चालणारी अनेक पोटे आहेत.
दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.