
विदर्भामध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आत्तापर्यंत ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले…
गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झाले. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे.
केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून प्रविण दरेकरानी राज्य सरकारवर टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.
जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
अनेक गावांचा संपर्क तुटला ; शेत पिकाचं मोठ्याप्रमाणावर नुकसान
उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती; अनेकजण पाण्यात अडकले.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कन्नड तालुक्यांतील परिस्थितीचा राज्य शासनातर्फे आढावा
राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे
तळीये ग्रामस्थांचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरती निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी आज ५ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे
१० जेसिबी, १ पोकलेन, १० मोठे ट्रक, १० डंपर, ४ ट्रॅक्टर, १ लोडर आणि ६ घंटा गाड्या तैनात करण्यात आल्या…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज चिपळूणच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पूरग्रस्त कोल्हापूरचा दौरा केला असून त्यावर उपाययोजनांचा मास्टर प्लान जाहीर केला.
हवामान विभागाकडून ३० जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती… रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्याच्या इतर काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या भागांसाठी सरकारने मदत जाहीर…
तळीये, चिपळूणच्या दौऱ्यावर निघण्याआधी राणे यांनी ट्वीट करून याची माहिती दिली.
आपलं सर्वस्व काही क्षणांत एका अजस्त्र ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर फुटणाऱ्या टाहोला, फोडल्या जाणाऱ्या हंबरड्याला आणि पिळवटून निघणाऱ्या काळजाला आवर तो कुणी…
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, उपाययोजना केल्या जात आहेत?
Mumbai Rains Live Updates Mumbai rains Photos : पावसाचा जोर शनिवारी रात्रीनंतर वाढल्यानंतर मुंबईत हाहाकार उडाला
राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे दोन वाजता संपन्न झाला.
Mumbai rains updates : १४० ते १६० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, या पावसाने मुंबईची घडीच विस्कटून टाकली
आगामी सहा तासांमध्ये मुंबईतील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
समुद्राला मोठी भरती येणार असून, ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता