Pune Maharashtra News Updates : ‘मी राजकारण करत नाही आणि लोकांनाही सांगतो की, राजकारण करू नका. चांगले काम केले, की लोक आपोआप मत देतात. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम हीच सगळ्यात मोठी पूंजी असते. राजकीय नेत्यांनी हे समजून घेत ‘शॉर्ट कट’ टाळायला हवेत,’ असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. तर मुंबईत भांडुप पश्चिम येथील हनुमान नगर परिसरात पंजाबी चाळ येथे २४ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता घराची भिंत नाल्यालगत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी, ही विदर्भवासीयांची इच्छा केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तेव्हा मुंबई, मुंबई महानगरातील, पुणे शहर आणि परिसर तसंच नागपूर शहराशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्यामाध्यमातून मिळेल.
Pune Nagpur Mumbai Marathi News Updates
पुणे : गायन-वादनाच्या सुरेल संगमाला दाद, जन्मशताब्दीनिमित्त श्रीराम पुजारी यांना अभिवादन
पुणे: ‘इस्कॉन’च्या वतीने रविवारी रथयात्रा
पिंपरी : डासोत्पत्तीची ७,१६७ ठिकाणे; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तपासणीतील निरीक्षण; १२९२ जणांना नोटीस
पिंपरी-चिंचवडकरांनो पवना धरण पन्नास टक्के भरलं; पाण्याची चिंता मिटली!
डोंबिवलीत वर्दळीचा मानपाडा रस्ता अडवून बेकायदा चहाच्या टपरीची उभारणी
जर्मन भाषेतील पुस्तकाचा मराठी लेखक
अपंग विराज गाणे गातो, विनोद करतो, अभ्यासात हुशार… नितीन गडकरी कौतुक करत म्हणाले…
डोंबिवली देवीचापाडा खाडीतील बेकायदा भरावाची उच्चस्तर समितीकडून लवकरच पाहणी
माझी टीएमटी ॲपला वाढता प्रतिसाद; या ॲप्लिकेशनचा वापर ६३ हजार ८४० प्रवाशांनी केला
कल्याण काटेमानिवलीत संरक्षक भिंत कोसळून १४ दुचाकींचा चुराडा
कल्याण कोळसेवाडीतील सत्यम बारवर पोलिसांचा छापा; ११३ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल
राज्यात भाजपचा गृहमंत्री, तरीही आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल; ठाण्यातील भाजपच्या माजी नगरसेविकेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
डोंबिवलीत प्रवाशांची रिक्षाचालकांकडून अडवणूक; आमदार राजेश मोरे यांची रिक्षा चालकांना तंबी
मुंबई : हाती तिकीट एसी लोकलचे, धावल्या सामान्य लोकल, प्रवाशांनी व्यक्त केला संताप
शिवाजीनगर न्यायालय परिसरातील भुयारी मार्ग चार वर्ष बंद
‘बाहेरची व्यक्ती विदर्भाचा विकास करेल या मानसिकतेतून बाहेर पडा’
पुणे : कात्रजमध्ये बतावणी करुन ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविले
मिठी नदी गाळ गैरव्यवहारातील दोन कंपन्यांनी भरली रस्ते कामाची निविदा, घोडबंदर रोडवरील आनंदनगर ते माजिवडा रस्त्याच्या देखभालीचे काम
निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटर लावणार नसल्याची घोषणा, आता सर्वत्र याच मीटरची सक्ती
नागपूर : दैव बलवत्तर म्हणून मुले सुरक्षित, हरवलेल्या मुकबधिर बहिणी-भावाचा अवघ्या ५ तासांत शोध
नागपूर : जन्मापासून कानावर आवाजच पडलेला नसल्याने त्यांची वाचा हरवली. नावही सांगता येत नाही ना धड परिसराची ओळख. ना त्यांचा कोणाशी परिचय ना ते कोणाला ओळखायचे. खेळण्याच्या नादात घरापासून दूर गेल्याने विचित्र कोंडीत सापडलेल्या दोन मुकबधीर बहिणी-भाऊ एकमेकांचे बोट धरून कावऱ्या बावऱ्या नजरेने भरकटली आणि नवख्या शहरात हरवून बसली. मात्र दैव बलवत्तर होते म्हणून अवघ्या पाच तासांत त्यांचा शोध लागला.
गृहमंत्री फडणवीसांच्या नागपूरबाबत गृहविभाग उदासीन, उच्च न्यायालयाकडून कानउघाडणी
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे प्रतिनिधित्व करतात. फडणवीस यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे. राज्यात कायदा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी गृहखात्याकडे असते. मात्र फडणवीस मूळत: ज्या शहरातून येतात, त्याच शहराकडे गृह विभागाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.
नागपूर : वादग्रस्त ओसीडब्ल्यूचा करार रद्द होणार, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महिन्याच्या आत सुधारणा करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे बजावल्यानतरही कामात सुधारणा न झाल्याने ओसीडब्ल्यूशी झालेला करार रद्द करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांना दिला.
सोन्याच्या दरात मोठी घसरण… २४ तासात बाजारात…
नागपूर: सोन्याचे दर नियंत्रणात येत नाही. सोन्याच्या दरात सातत्याने मोठे बदल होतांना दिसत आहे. करोनानंतर बघता- बघता हे दर विक्रमी उंचीवर जाऊन एक लाखावर पोहचले होते. परंतु मागील २४ तासात बाजारात सोन्याचे दर घसरलेले दिसत आहे. मंगळवारी (२४ जून २०२५) सोन्याचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.
राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट, फडणवीस यांच्या मतदारसंघात ५ महिन्यांत ८ टक्के मतदार वाढले
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानावर राहुल गांधी यानी अनेक वेळा आक्षेप घेतले. निवडणूक आयोगाकडे तक्रारीही केल्या. मात्र त्यांना आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. १५ दिवसांपूर्वी त्यांनी मतचोरीचा आरोप केला होता व त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देण्याऐवजी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा लेख लिहून उत्तर दिले होते. आता राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात झालेल्या मतदार नोंदणीबाबत आक्षेप घेतला आहे.
Bachchu Kadu :”हिंसक आंदोलन करण्यास भाग पाडू नका,” बच्चू कडू यांचा सरकारला इशारा
कल्याणमधील वालधुनी-उल्हासनगर उड्डाण पूल अवजड वाहनांना बंद; पुलाच्या प्रवेशद्वारांवर उंच रोधकांची उभारणी
Video : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चक्क काळा रानकुत्रा
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आढळलेला हा रानकुत्रा संपूर्ण काळा होता.
घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार सरी… सर्वाधिक पाऊस कुठे?
गेल्या काही दिवसांत सर्वदूर पाऊस पडत आहे. मात्र, जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात पावसाची तीव्रता जास्त आहे.
पिंपरी : मेट्रो स्थानकांसाठी १६२ झाडे तोडण्याचा प्रस्ताव
दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५ किलोमीटर अंतर मेट्रो मार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. या मार्गावरील झाडे ताेडण्यासाठी महामेट्राे प्रशासनाने महापालिकेच्या उद्यान विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.