
मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील बडा शेख दर्गा आणि छोटा शेख दर्गा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं उद्ध्वस्त करून बांधल्याचा…
क्रेनच्या मोटार आणि रिक्षा तेथून हलविण्यात आली. या घटनेत मोटार आणि रिक्षाचे नुकसान झाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या १० वर्षीय पहिलवानाने एका दमात १ हजार जोर मारून सर्वांनाच अवाक केलं आहे.
आरोपीकडे भरपूर पैसे आले असून त्याने मोटार तसेच दुचाकी खरेदी केल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली
आता गुलटेकडी येथील मार्केट यार्डचे पुन्हा स्थलांतर करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी…
भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार हॅाटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॅाल चौकात घडली.
मैत्रिणीच्या पतीने तरूणीला धमकावून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.
पुण्यातील नऱ्हे भागातील सीएनजी पंपावर रांगेत वाहने लावण्यास सांगितल्याने टोळक्याने दहशत माजवून पंपावरील कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात राणा दाम्पत्यावरून घडलेल्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली.
याबाबत निवडणूक अधिकारी गौरी लोखंडे (वय ४२) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुकमध्ये सोनी यांचे वैभवलक्ष्मी ज्वेलर्स सराफी पेढी आहे.
प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली.
भाषणाला सुरुवात करण्याआधी राज ठाकरेंनी सभेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलावून घेतले होते
वारजे भागातून एका जोगत्याचे अपहरण करून त्याचा ताम्हिणी घाटात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी (२२ मे) होणाऱ्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष म्हणून ब्राह्मण विरोधी वक्तव्याला पाठिंबा नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
“पवारांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली याचा आनंद आहे,” असं म्हणत फडणवीसांनी टीका केली होती. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग लागल्याची घटना शनिवारी (२१ मे) दुपारी चार वाजता घडली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
देहूमधील शिळा मंदिर ४२ फूट उंचीच असून मंदिरातील तुकोबांची मूर्ती ४२ इंचाची आहे. ही मूर्ती ४२ दिवसात साकारण्यात आली.
पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात लावणीचा रिल्स करणारी वादग्रस्त डान्सर वैष्णवी पाटील कोण आहे याचा हा आढावा.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
कला, कलाकार व संस्कृतीचे देशाच्या सांस्कृती व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात होत असून, स्वातंत्र्याच्या…
माईंच्या लेकींना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातून तीन हजार पेक्षा जास्त पाहुणे मंडळी यांनी हजेरी लावली.
पुणे स्थानकामध्ये आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली जेव्हा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एक संशयास्पद वस्तू सापडली
पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
श्रीरामजन्माननंतर पायघड्यांचा हा सोहळा फक्त तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा केला जातो
इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित मारवाडी हाॅर्स शो मध्ये नागरिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय तब्बल दोन वर्षांनंतर पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोथरुड येथील कार्यक्रमाआधी प्रवेश देताना पोलिसांनी घातलेल्या अटींमुळे सर्वसामान्य गोंधळले.
१९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक प्रचारात छाती ठोकून बैलगाडी शर्यतीबाबत दिलेला शब्द अखेर पूर्ण…
व्हॅलेंटाईन डे साजरा करतानाचा पुणेकरांचा उत्साह बघण्यासारखा होता.
कर्नाटकातील घटनेच्या निषेधार्त राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
२५१ वर्षांपूर्वी १० फेब्रुवारी या दिवशी मराठा साम्राज्याने राजधानी दिल्ली काबीज केली होती.