कल्पेश भोईर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वीज गळती व वीजचोरीमुळे  महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. वीजगळती कमी करण्यासाठी वसई विभाग मंडळाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. मागील वर्षी २१ टक्क्यांवर असलेली वीज गळती यंदाच्या वर्षी १८.६० टक्क्यांवर आल्याने दीड ते दोन टक्क्यांनी वीज गळती कमी झाली आहे. प्रमाण १५ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत.

More Stories onवसईVasai
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl vasai division takes various steps to reduce power loss zws
First published on: 20-01-2023 at 07:34 IST