
एकेकाळी राज्य दहशतवाद विरोधी पथकात काम करणे प्रतिष्ठेचे होते. पण राष्ट्रीय तपास संस्थेच्या स्थापनेनंतर एटीएसचे महत्त्व कमी झाले आहे
काँग्रेसकडून चन्नी, आपकडून भगवंत मान तर अकाली दलाचे सुखबीर बादल भाजप आघाडीकडून अमरिंदर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बहुरंगी लढतींमध्ये यातील…
एलआयसीची पॉलिसी असणाऱ्यांना या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल तर त्यांनी आताच काही गोष्टींची पूर्तता करुन ठेवणं फायद्याचं ठरु शकतं.
‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ नक्की काय होतो आणि त्याच्या रंजक इतिहासावर टाकलेला…
संसदेत हल्ली अर्थमंत्री जवळजवळ दोन तासांचे लांबलचक भाषण वाचन करतात. पण पहिल्या अर्थसंकल्पाच्या वेळी असं झालं नव्हतं.
जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय, इतर चाचण्यांमध्ये न सापडणारा ओमायक्रॉन विषाणू या चाचणीत कसा सापडतो आणि ही चाचणी कशी करतात या…
मालमत्ता खरेदी करणे हे आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे.
विद्यापीठ सुधारणा विधेयकातील कोणत्या तरतुदीवर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारची बाजू…
नुकताच एक संशोधन अहवाल समोर आलाय यात करोनामुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर मोठा काळ परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलंय.
एक लाख सात हजार नवीन घरं या योजनेअंतर्गत शहरी भागांमध्ये बांधण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पाच राज्यांमध्ये ही घरं बांधली…
देशात नवा कामगार कायदा २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या कामगार कायद्यात आठवड्याला ४ दिवस काम…
गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून राज्यासह देशातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही यावरून गुलाबराव पाटलांवर टीका केली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.