

आंदोलकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आदिवासी विकास भवनाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले…
रहिवाशांना भेडसावणाऱ्या कृत्रिम पाणी टंचाईच्या समस्येला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
ठाकरे गटाला सुरुंग लावताना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. या स्थितीला वैतागून माजी खासदार गोडसे हे देखील भाजपच्या वाटेवर…
नाशिकच्या एका संस्थेत परिचारिका अर्थात नर्सिंगचे शिक्षण घेणारी १६ वर्षीय पीडित विद्यार्थिनी येथील स्टेट बँक परिसरातील एका नामांकित रुग्णालयात कामाचा…
२५ शिक्षकांची व्यंकटेश बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून ही रक्कम परस्पर लाटण्यात आल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहे.
आठपदरी समृद्धी महामार्गावरून भरधाव येणारे वाहनधारक चारपदरी मुंबई-आग्रा महामार्गावर आमणे येथे पोहोचल्यावर कोंडीत अडकतात. कारण, महामार्गावरील आणि समृद्धी महामार्गावरील वाहने…
जमीनमालक माधव डामसे यांनी १९९२ साली ही जमीन विकत घेतली होती. यानंतर १९९५ मध्ये डामसे यांनी नियोजित भोलेनाथ आदिवासी सोसायटीच्या…
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार वाढीव मतदान यंत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे.
इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्ट येथे मनसे पदाधिकाऱ्यांचे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर
आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग करण्याचा इशारा दिला.
शाळा सुरू असतांना तसेच सुटतांना या ठिकाणी विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, पालकांची वाहने यासह इतर वाहनांमुळे कायम वाहतूक कोंडी होते.