
ऐन उन्हाळय़ात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांना टंचाईचा चटका सोसावा लागत असून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
शहरातील चर्च ते टेहरे चौफुली रस्ता कामास होत असलेली दिरंगाई आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या अडथळय़ामुळे नागरिक त्रस्त झाले असतांना…
शहरासह ग्रामीण भागात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकीचा भरणा करून त्यांना संधी आणि सवलत देण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजनेंतर्गत महावितरणच्या नाशिक परिमंडलातील…
उन्हाळ कांद्याच्या गडगडणाऱ्या दरामुळे उत्पादकांचे गणित बिघडले असून त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटू लागले आहेत.
मनपाच्या सिटीलिंक बस सेवेंतर्गत सर्वच्या सर्व म्हणजे २३० बस रस्त्यांवर धावत असून उर्वरित २० बस राखीव स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (नासाका) चाचणी गळीत हंगाम सुरू करण्यात आल्यावर कारखान्यापुढे आता ऊसतोड कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
शहरातून जाणाऱ्या लेंडी नदीची पूर परिस्थिती आणि रेल्वे भुयारी मार्गातील वाहतुकीला अडथळा ठरणारे तसेच उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशानुसार शहरातील…
तक्रारदाराविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल आहे.
कोणतेही नाटक कलाकारांचा अभिनय, संगीत, नेपथ्य, विषय आदी घटकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहते.
आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.
जिल्ह्यातील आदिवासी भागात आणि दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईच्या स्थितीत लोकसहभागातून पाणी साठवण क्षमता फेरोसिमेंट तंत्रज्ञानातून वाढवता येऊ शकेल.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.