

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर मिरारोड हे महत्त्वाच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे.या स्थानकांवरून हजारो नागरिक प्रवास करतात.
मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, मिरा भाईंदर यासह अन्य भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.
वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अधिकच गंभीर बनू लागला आहे. याचे पडसाद नुकताच सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले…
यंदाच्या वर्षी बहुतांश गोविंदा पथकांचा गुरुपौर्णिमेपासून मोकळ्या मैदानात सराव सुरू झाला आहे.
मिरा-भाईंदर शहरात कचऱ्याचे संकलन करण्यासाठी नवे डबे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे.
नालासोपारा ते कामण अशी विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नवीन ११० मोनोपोल उभारणी व २२ किलोमीटर विद्युत वाहिनी अंथरणे अशा कामाला…
पावसामुळे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे. यात धामणी धरण ७५ टक्के तर पेल्हार धरण ८५ टक्के…
२००७ च्या सुमारास नरेंद्र मेहता यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत आणि त्यानंतर गीता जैन यांच्या कार्यकाळात, स्थानिक स्वराज्य निर्णय प्रक्रियेत मराठी भाषिकांना…
वसई विरार शहर हे झपाट्याने विकसित होत आहे. त्यासोबत लोकसंख्या व वाहनांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.
काशिमीरा मार्गावर मेट्रोसह अन्य पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू असल्यामुळे आधीच रस्ते अरुंद झालेले आहेत. त्यात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर डंपर…