संपादकीय
हवामान खात्याने विकसित केलेल्या चक्रीवादळ अभ्यास केंद्राने या वादळांचा अचूक माग ठेवल्याने जीवितहानी टळू लागली...
..स्थानिक भाजप नेते, कार्यकर्ते यांस आत्मविश्वास देतानाच अमित शहा हे अलीकडेच ‘दगाबाजां’हाती मरण पावलेल्या बीडच्या संतोष देशमुख यांच्याविषयी चार शब्द…
..हे या दोन कंपन्या आणि अमेरिकी अध्यक्ष या दोघांबाबतही भाष्य करणारे आहे. ही अशी सत्यास तिलांजली देण्याची गरज या उभयतांस…
प्रगत असोत वा मागास, प्रत्येकाचीच वाटचाल पुढच्या पिढीला जलवायूजमीनअन्नाची गरजच उरणार नाही, अशा आत्मविश्वासाने सुरू आहे.
अफगाणिस्तानच्या तालिबान्यांची दाढी आपण कुरवाळण्याचे कारण काय, या प्रश्नाचे उत्तर हिंदूमुसलमान संघर्षाच्या चष्म्यातून मिळणार नाही.
वाढदर पुरेसा नसल्याने दरडोई उत्पन्नवाढही नाही, या वास्तवाचा थेट परिणाम होईल तो ‘विकसित भारता’च्या स्वप्नावर...
अमेरिकी सुरक्षा सल्लागारांच्या दौऱ्यात अणुकरार मार्गी लावण्याची चर्चा होणे आणि मोदी यांचा पुढील महिन्यात फ्रान्स दौरा असणे हा योगायोग दुर्लक्षणीय…
उद्देश भले जिल्ह्याच्या विकासाचा असेल! पण प्रत्यक्षात आपापल्या पित्त्यांना, कंत्राटदारांना कामे देणे आणि सर्व निधी वाटून खाणे हेच होते...
प्रश्न संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळतो की नाही इतकाच नाही, तर प्रशासकीयदृष्ट्या निरोगी मानल्या जाणाऱ्या या राज्याची इभ्रत राहणार की नाही,…
शाळागळतीच्या आकड्यांचे अन्वयार्थ तपासायला सुरुवात केली, की एकूण देशाची आकडेवारी सुधारली आहे, असे म्हणतानाही त्यात आणखी किती अडथळे पार करायचे…
‘आयसिस’ वा अन्य कोणा दहशतवादी संघटनेस इतकीच खुमखुमी असेल तर त्यांनी आपले जे काही आहे ते शौर्य पॅलेस्टिनी भूमी रक्षणार्थ…