
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रात (क्रिकेटसह) दोन ठळक प्रवाह दिसून येतात – मैदानावर किंवा आर्थिक आघाडीवर घसघशीत यश आणि…
राजस्थानमधील इंद्रकुमार देवाराम मेघवाल या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात होण्याआधी, जालोर जिल्ह्यातील सुराणा या गावातून त्याला आधी…
पूर्वलेखांमध्ये धर्माचा थोडक्यात उल्लेख होता. धर्म हा शब्द संपूर्ण मानवी अस्तित्वाला कवेत घेतो.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या सुमारास म्हणजे १९४६-४७ मधे विनोबांच्या हातून एक अद्भुत चिंतनिका तयार झाली- ‘ज्ञानदेवांची भजने (चिंतनिकेसह) आणि चांगदेव…
‘घराणेशाहीच्या हद्दपारीची हीच वेळ’ या पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या विधानामागे केवळ राजकीय वैमनस्य होते, हे स्पष्टच आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू झाल्यावर विविध राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्याच धर्तीवर वेतनाची मागणी केली जाते.
सर्वसमावेशक विकास ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे.
माझ्या वागण्यात दोष दिसले तर त्यांचे अनुकरण करू नका. उलट ते दोष मला नम्रपणे सांगता आले नाहीत, तर जसे सांगता…
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.
लालूंच्या १५ वर्षांच्या ‘अंधारयुगा’नंतर, २००५ मध्ये नितीशकुमार यांनी बिहारची सत्ता ताब्यात घेतली. गेली १७ वर्षे ते राज्य करत आहेत.
कुठल्याही व्यवसायात कंपनीवर व उत्पादनावर ग्राहकांचा असणारा विश्वास हेच त्या कंपनीचे मुख्य भांडवल असते.
‘हेमिफेशियल स्पाझम’ हा आजार विचित्रच, पण त्यावर ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया हा उपचाराचा महत्त्वाचा पर्याय ठरतो..
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.