

‘‘टिळकांच्या निष्ठेला अपवाद नाही. इतरांच्या लेखनात हे अपवाद मधूनमधून आढळतात. टिळकांच्या लेखांत लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य केव्हाही खाली जात नाही.
‘आमच्या शालेय नियतकालिकाच्या १९७४ सालच्या अंकात, मी १४ वर्षांची असताना एक कविता लिहिली होती. हल्ली पुन्हा त्या शाळेत जाणं झालं तेव्हा…
महिलाच शेतात सर्वाधिक राबतात, पतीने आत्महत्या केल्यानंतरही नेटाने घर सांभाळतात. असे असतानाही धोरण आखणीत त्यांचा सहभाग नगण्य का?
‘जनअरण्य जोखताना...’ हा अग्रलेख (१२ जून) वाचला. सर्वाधिक लोकसंख्या आणि पुरेशा रोजगार संधींची वानवा हा त्यात उल्लेख केलेला प्रश्न भविष्यात किती…
जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणवणाऱ्या देशाला महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेता येत नसेल, तर त्या विस्ताराचा किंवा वाढत्या प्रभावाचा नेमका उद्देश…
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (१८६३ ते १९२६) यांनी मराठ्यांचा इतिहास, मराठी भाषेचे व संस्कृतीचे ऐतिहासिक व्याकरण, जुन्या (प्राचीन) मराठी वाङ्मयाचा इतिहास,…
चलो सावनेर, चलो चलो सावनेर! राज्यातील तमाम मद्याप्रेमी बंधूंनो, लाडक्या बहिणींमुळेच आपण सत्तेत आलो या ‘गैर’समजात वावरणाऱ्या महायुतीचा बुरखा फाडण्याची…
‘आतला वाटलेला बाहेरचा!’ हा अग्रलेख (११ जून) वाचला. कल्पनाविस्तार ही एक गोष्ट आणि त्या कल्पनेला तथ्याच्या भक्कम मुळांशी जोडून वास्तवाशी खऱ्या…
वैदिक संस्कृती म्हणजे केवळ प्राचीन संस्कृती नाही, तर वेदांपासून महात्मा गांधींपर्यंतच्या भारतीय संस्कृती विकासाचा आढावा घेणारा ग्रंथ म्हणून याचे असाधारण…
केंद्र सरकारने त्यांना वन्यजीव संवर्धनासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आणि ग्लोबल टायगर इनिशिएटिव्ह कौन्सिलने संवर्धनातील पहिला जागतिक नेतृत्व पुरस्कार प्रदान केला.
व्याजदर कमी झाल्याने याचा फायदा मध्यमवर्गदेखील घेऊ इच्छितो पण त्याच्या मूळ प्राप्तीमध्ये वाढ झालेली असते काय याचा विचार करायला हवा.