



‘गोविंदपंताला सरंजामी सरदारी प्राप्त झाली नव्हती व तो कोणत्याही प्रांताचा सुभेदार नव्हता, तथापि मातबर मामलतदार म्हणून त्याची अलीकडे बरीच प्रसिद्धी…

अहो आचार्य, मान्य की तुम्हाला सत्ताधार्यांनी बहुजनांमध्ये धर्मप्रसार करण्यासाठी आडनाव बदलून सोडले. त्यासाठी तुम्ही शालिग्रामचे भोसले झालात हेही मान्य.

सत्ताधार्यांनी महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती आणली व त्यासह मतदारसंघ वाढवण्याला मोकळीक देणारे विधेयकही तातडीने मंजूर करण्यासाठी…

कसलेही नियोजन न करता अपारंपरिक ऊर्जेविषयी केलेला प्रचार व प्रसार कसा अंगाशी येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून वीज नियामक…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदी वाटाघाटी ११ एप्रिलच्या शनिवारी इस्लामाबादेत सुरू झाल्या आणि अवघे २१ तासच चालल्या.

दत्ताजीच्या पराभवानंतर उत्तर हिंदुस्थानात निर्माण झालेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सदाशिवरावभाऊची तिकडे रवानगी करण्याचा बाळाजी बाजीरावाने विचारपूर्वक घेतलेला निर्णय कसा योग्य…

अभिजात हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील स्त्रीवादी, आधुनिकतावादी गायकीचा वस्तुपाठ मागे सोडून नीला भागवत गेल्या. मीरा ही भक्तीइतकंच स्त्रीच्या स्व-जाणिवेचंही प्रतीक आहे,…

गांधींचा विरोध यंत्राला नव्हता, तर त्याच्यामागे धावण्याला होता. पण तरीही ते विज्ञानविरोधी होते, असा प्रचार दीर्घकाळपर्यंत होत राहिला.

‘विरामानंतरचे विकल्प’ हा अग्रलेख वाचला. केवळ शस्त्रास्त्रांच्या बळावर सगळीच युद्धे जिंकता येत नाहीत, त्यासाठी नेतृत्वाकडे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय विश्वासार्हताही लागते.

भाजपशासित राज्यांमध्ये कुठेही निदर्शने झाली, विरोध प्रदर्शन-धरणे आंदोलन झाले की सरकारला पहिली शंका येते ती म्हणजे या विरोधामध्ये नक्षली (आता…

‘दत्ताजी १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यात अंतर्वेदीत रोहिल्याशी लढत होता, तेव्हाच अबदाली आल्याची बातमी समजली. लगेच दत्ताजीने मल्हाररावाला मदतीस येण्याकरता पत्रे…