
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘आत्मनिर्भर भारताची पहाट’ (लोकसत्ता- २९ मे) उगवल्याचा साक्षात्कार किंवा ‘नवा भारत.. नवे लक्ष्य..
शेतीसाठी वीजपुरवठा हा कित्येक वर्षांपासून एक गंभीर प्रश्न होता. शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी दिवसा आणि रात्री असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो.
कांकेर जिल्ह्यतील पाखांजूरजवळच्या पर्लकोटा धरणातील पाणी सोडले म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने माझ्यावर टीका केली जात आहे
१९४८ मधील एका व्याख्यानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : भारताच्या बहुतांश रोगांचे मूळ प्रामुख्याने त्याचे अज्ञान आहे.
केंद्रामध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार २६ मे २०१४ रोजी स्थापन झाले होते. त्या वेळी ते खरोखरच ‘एनडीए’ सरकार…
कीटो आहार हे कडकडीत पथ्य आहे आणि त्याला माफक व्यायामाची जोड हवी; एवढं मात्र नक्की सिद्ध होऊ शकलं..
‘अमूल’च्या दूध संकलनावरून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे केंद्राच्या विरोधात आक्रमक झाले.
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असताना हा वस्तुस्थितीदर्शक लेख सर्वाच्याच डोळय़ांत झणझणीत अंजन घालणारा ठरावा.
संयुक्त अरब अमिरातीलमधील (यूएई) सर्वात यशस्वी व्यवसायांपैकी एक असलेल्या लँडमार्क समूहाचे सर्वेसर्वा मुकेश जगतियानी यांची संघर्षांची कहाणी २६ मे रोजी…
स्वातंत्र्यानंतर दिलेल्या एका व्याख्यानात खऱ्या सुशिक्षितांची व्याख्या करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात प्रचारमंत्र बिघडल्यामुळेच सर्व बाजूंनी भारताच्या शक्तिबुद्धीचा व पावित्र्याचा…
नोटाबंदीनंतर आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा आता म्हणजे सात वर्षांनंतर मागे घेत असल्याचे जाहीर सरकारने केले आहे.
जंतरमंतरवर कुस्तीगीर महिनाभर ठिय्या देऊन आहेत. तिथं गेल्यावर वाटतं की, इथं फार गर्दी नाही. मग, हे कुस्तीगीर आंदोलन कसं करताहेत?
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.