



‘चित्त’, ‘लक्ष’, ‘ध्यान’ आणि ‘एकाग्रता’ यावर पुढील काळात या गोष्टी साध्य करण्यासाठी अधिकाधिक दाम मोजावे लागणार अशी आजची परिस्थिती.

क्षेत्र कोणतेही असो आणि त्यात कितीही प्रगती झालेली असो त्याची पायाभरणी करणार्यांविषयीचा आदर आणि त्यांचे कौतुक कायम राहते. पुढे कितीजण…

मुंबईतल्या गँगवॉरवर बरंच लिहिलं गेलं, चित्रपट-वेबसीरिजमधून आजही त्याचं नाट्यमय चित्रण केलं जातं आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. असं असलं तरीही…

लोकमानसमध्ये संसद सुरक्षा, राहुल गांधी नरवणे पुस्तक वाद, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, आणि ऑनलाइन गेम्समुळे मुलांच्या धोका यावर मते व्यक्त केली आहेत.

जगात दर सहा व्यक्तींमधली एक व्यक्ती भारतीय असते, असा त्याचा अर्थ. म्हणजे आकाराने इतके आपण प्रचंड आहोत. पण मूलभूत विज्ञान,…

मुख्यमंत्री, याचिकाकर्त्या आणि वकील अशा तिहेरी भूमिकेत ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात उभ्या राहिल्या. पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून निवडणूक आयोगाशी…

वि. का. राजवाडे यांच्या ऐतिहासिक कार्याचे बीजारोपण करण्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांसोबतच जुन्या काव्यांचे संशोधक ज. बा. मोडक यांचा अत्यंत मोलाचा वाटा…

द्वेषाचा सामना प्रेमाने करण्याची शक्ती आजही अबाधित असल्याचे सांगत लेखकाने गांधीजींना हद्दपार करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना वैचारिक आरसा दाखवला आहे.

भारतीय बँकांचे राष्ट्रीयीकरण हळूहळू निष्प्रभ कसे केले गेले, परकीय भांडवलाचा वाढता प्रभाव, कॉर्पोरेट कर्जमाफी आणि सरकारी धोरणांमुळे आर्थिक सार्वभौमत्वाला निर्माण…

व्यापार करार, परराष्ट्र धोरण, पंतप्रधानांचे मौन, शैक्षणिक गुणदान आणि महामार्गावरील अपघात यांवर नागरिकांनी व्यक्त केलेली तीव्र चिंता या लोकमानसातून उमटते.…

मणिपूरमध्ये गेल्या वर्षी लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट उठवून लोकनियुक्त सरकार पुनस्र्थापित करण्याचे पाऊल केंद्र सरकारने घेतल्याचे परिणाम काय होणार,…