



मुख्यमंत्री, याचिकाकर्त्या आणि वकील अशा तिहेरी भूमिकेत ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात उभ्या राहिल्या. पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून निवडणूक आयोगाशी…

वि. का. राजवाडे यांच्या ऐतिहासिक कार्याचे बीजारोपण करण्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांसोबतच जुन्या काव्यांचे संशोधक ज. बा. मोडक यांचा अत्यंत मोलाचा वाटा…

द्वेषाचा सामना प्रेमाने करण्याची शक्ती आजही अबाधित असल्याचे सांगत लेखकाने गांधीजींना हद्दपार करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना वैचारिक आरसा दाखवला आहे.

भारतीय बँकांचे राष्ट्रीयीकरण हळूहळू निष्प्रभ कसे केले गेले, परकीय भांडवलाचा वाढता प्रभाव, कॉर्पोरेट कर्जमाफी आणि सरकारी धोरणांमुळे आर्थिक सार्वभौमत्वाला निर्माण…

व्यापार करार, परराष्ट्र धोरण, पंतप्रधानांचे मौन, शैक्षणिक गुणदान आणि महामार्गावरील अपघात यांवर नागरिकांनी व्यक्त केलेली तीव्र चिंता या लोकमानसातून उमटते.…

मणिपूरमध्ये गेल्या वर्षी लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट उठवून लोकनियुक्त सरकार पुनस्र्थापित करण्याचे पाऊल केंद्र सरकारने घेतल्याचे परिणाम काय होणार,…

अमेरिकेशी जवळीक वाढवण्यात धन्यता मानणारे आणि आपण जणू चीनचे प्रतिस्पर्धीच असा संदेश देणारे भारताचे परराष्ट्र धोरण कितपत उपयुक्त, याचा विचार…

‘काव्येतिहाससंग्रहा’च्या प्रारंभी उपोद्घातामध्येच काशीनाथपंत साने यांनी ऐतिहासिक पत्रव्यवहाराबद्दलची तत्कालीन स्थिती वर्णन केली होती.

अभिजात संगीताच्या मैफलीत आपल्या सुरेल आणि सर्जनशील वादनाने रसिकांची हटकून दाद घेणार्या सीमा शिरोडकर यांचे निधन ही चटका लावून जाणारी…

‘करार हा करी…’ हा अग्रलेख वाचला. या करारावरून सत्ताधारी आणि विरोधकांत कलगीतुरा रंगला आहे आणि देशातील शेतकरी, जनता संभ्रमात आहे.

विणकरांना त्रास देण्याच्या घटनांची मालिका सुरू झाली तेव्हा आवाज उठवला तो लोकमान्य टिळकांनी आणि यातून निर्माण झालेल्या असंतोषाला विधायक रूप…