
‘‘श्रीकृष्णाचा हा आदर्श व गीतेचा हा आदेश जीवनात उतरविणे हाच खरा गीतेचा पाठ ठरणार आहे.
येथील विद्यापीठांच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यास प्राधान्य देतात,
महाराष्ट्रात युती सरकारच्या मागील कार्यकाळात तूर डाळीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व तूर डाळ सरकार हमीभावाने विकत घेईल, अशी घोषणा केली…
अमेरिकेच्या दृष्टीने या सहकार्याच्या वाटेवरील महत्त्वाचा टप्पा भारताचे रशियावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
२०२१ ते २०३१ हे जसे ‘यूथ फ्लरिशिंग’चे दशक असणार आहे, तसेच ते ‘अपरिवर्तनीय ‘क्लायमेट चेंज’ला रोखण्याचे’देखील (शेवटचे) दशक असणार आहे.
मूळचे यमुनाकाठच्या मथुरेचे असलेल्या मिश्रांनी यमुना हेच कार्यक्षेत्र मानून सुरू केलेले ‘यमुना जिये अभियान’ सुरू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली…
लोकसुद्धा आज खरा आदर्श काय?’ हेच विचारतात व उच्चारतात, फक्त कोणी तसे वागत नाहीत.
अपघातचे कारण काहीही असले तरी त्या कारणांची जाणीव प्रशासनाला होती आणि वेळेवर उपाययोजना केल्या गेल्या असत्या तर हा अपघात टाळता…
मोदींमुळे आपल्या देशाचे अर्थकारण पालटून जाईल, असे २०१४ पूर्वी वाटायचे. पण प्रत्यक्षात दिसते आहे, ते अपयशच म्हणावे लागेल…
मोदी आणि त्यांचे सरकार- किंवा बहुसंख्य देशवासीसुद्धा- भारताची सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे धर्मनिरपेक्षताविरोधी किंवा पुनरुज्जीवनवादी म्हणून पाहात नाहीत.
माझ्या या ‘रोखठोक’ भूमिकेनंतर तरी माध्यमांची ‘काळजी’ वाहण्याचे नाटक करणारे शांत बसतील अशी आशा मला आहे.
‘‘महापुरुषांनी हाडांची काडे करून या मानवी समाजाला खऱ्या आदर्शतेची जाणीव करून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्यांचे लोण अजूनही खेडय़ापाडय़ांत…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.