सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बारसू रिफायनरीचे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आघाड्या यात सक्रिय आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी बारसू परिसरातील कातळशिल्पांचा उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले की, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कातळ शिल्प सापडल्यामुळे येथे प्रकल्प उभारता येणार नाही. यासाठी त्यांनी युनेस्को या जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन करणाऱ्या संस्थेचा दाखला दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कातळशिल्प म्हणजे नक्की काय ? आणि कशा प्रकारे ती आपला वारसा ठरतात, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा