वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत विवाहावर खूप खर्च नको. विवाहसाठी कर्ज, उसनवारी करीत अनाठायी खर्च टाळण्याचा संदेश त्यांनी ग्रामगीतेतून दिला. हिंदू धर्मात लग्न संस्कार हा प्रमुख १६ संस्कारापैकी एक मानल्या जात असल्याने तो स्मरणीय ठरावा असा प्रयत्न असतो. त्यामुळे आजकाल करोडो खर्च करीत धडाक्यात लग्न सोहळे पार पडत असल्याचे चित्र आहे. मात्र त्याचवेळी अनाठायी खर्च नको, या राष्ट्रसंतांच्या संदेशाचे पण पालन करण्याची भावना तर वाढत चालली नाही नां, असे एका घडामोडीतून म्हणता येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा