वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
विदर्भातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर-गडचिरोली, नागपूर व वर्धा या चार लोकसभा क्षेत्राचे जनसंपर्क अभियान संयोजक म्हणून खा.रामदास तडस यांची नियुक्ती करण्यात आली…
कारंजा येथे विकास कामांसाठी दिलेला निधी आर्वी येथे वळता करण्याची आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…