रावसाहेब पुजारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान खात्याने यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज देऊनही जून संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील ८० टक्क्यांहून अधिकतर शेती ही पावसावर अवलंबून आहे. यापैकी भात, सोयाबीन आणि कापूस हे पिके पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे यंदाच्या लांबलेल्या पावसाचा या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. पुन्हा अचानक मोठा पाऊस सुरू झाल्यास पुन्हा पेरण्या लांबणीवर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in rains have increased kharif concerns delay in rain impact kharif crop zws
First published on: 21-06-2022 at 00:05 IST