



सध्या देशाला डाळींची आयात करावी लागत आहे. यावर मात करत डाळींच्या उत्पादनात देश स्वयंपूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भरता अभियान राबवले जात आहे.…

एल-निनोच्या संकटामुळे यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार सज्ज…

मराठी भाषेची गोडी लागावी आणि लोकांच्या शब्दसंपत्तीत भर पडावी या उद्देशाने ‘बी बिरबल’ संस्थेने ‘म्हणजे?’ या नावीन्यपूर्ण आणि विनामूल्य डिजिटल…

Language and art history analysis in Samkalin Column explores cultural perspectives: आपल्या विचारांना आणि अस्तित्वाला आकार देणाऱ्या भाषेचे महत्त्व नेमके…

या पार्श्वभूमीवर सांगलीसह दक्षिण महाराष्ट्रातील कोयना व वारणा धरणांतील पाणीसाठ्याचे जलसंपदा विभागाकडून वैज्ञानिक नियोजन सुरू झाले

सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवित उद्घाटनाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मे रोजी सोमनाथला भेट देऊन भारतीय…

अभयसारखे मूल्यांवर जगणारे पत्रकार आजच्या गोदी मीडियाच्या काळात क्वचित सापडतील. शोध पत्रकारिता म्हणजे नेमकं काय ते अभयने आपल्या लेखणीतून इतर…

अन्नातील फळांचे महत्व एव्हाना बऱ्यापैकी जनमानसात रुजले आहे. फळे आणि भाज्या हे निरोगी आहाराचा अविभाज्य भाग आहेत. ते पोषक तत्वांनी…

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला तारणहार ठरलेले डाळिंब पीक सध्या हवामान बदल, 'तेल्या' आणि 'पिन होल बोरर' सारख्या रोगांमुळे…

१६ एप्रिल रोजी सर्वत्र रेल्वेदिन साजरा करताना तीच रेल्वे सुरू करणाऱ्या नामदार नाना शंकरशेट यांचे अनमोल, महत्त्वपूर्ण कार्य दुर्लक्षित केले…

भारताच्या अनेक महान समाजसुधारकांपैकी एक आणि पिढ्यानपिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती. आजपासून त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या उत्सवाचा…