



अमोल मुझुमदार घडले कसे, जीवनातील चढ-उतारांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय, यशापयशाचा त्यांच्यावर आणि कुटुंबीयांवर काय परिणाम होतो यावर लख्ख प्रकाश…

मृत जमिनीमधून उत्पादन वाढविण्यासाठी महागडी खते, संजीवके, तणनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा महागड्या वस्तूंचा मारा केला जातो आहे. त्यामुळे ऊसशेतीचे अर्थशास्त्र…

गेली २० वर्षे मी विना नांगरणीची शेती करतो आहे. उत्पादन उत्तम आहे. यामुळे मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष पुढील पिकाच्या कालावधीत…

देश उभारणीचा महान उद्देश, व्यक्ती घडवण्याचा सुस्पष्ट मार्ग आणि शाखेसारखी अत्यंत सोपी, सजीवकार्यपद्धत हेच घटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या…

‘अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तर भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येते’ या एरवी खऱ्या ठरणाऱ्या समजुतीला काही अपवाद असू शकतात; हे लक्षातच न…

प्राचीन काळातल्या जंगलांचा आजही टिकून राहिलेला भाग म्हणजे देवराया. दुर्मीळ प्राणी, पक्षी आणि वनौषधीचा, वनौपजांचा प्रचंड साठा असलेल्या या देवराया.

कृषी अवशेषांपासून ऊर्जानिर्मिती करून देशाला नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर बनवणाऱ्या आणि आपली उत्पादने निर्यात करून देशाच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करणाऱ्या डॉ.…

सुधारित बियाण्यांपासून तेलापर्यंत जवसाची संपूर्ण मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यात महत्त्वाचा हातभार लावणाऱ्या आणि जवसाच्या शेतीचे क्षेत्रफळ वाढवणाऱ्या डॉ. बीना नायर…

पुण्याच्या येरवडा भागातील नागपूर चाळ येथे वैशाली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रंगारी काम करायचे, तर आई महापालिकेत सफाई कामगार…

भैरप्पा यांच्या बहुतांश कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी या श्रोते आणि भैरप्पा यांच्यातील दुवा बनल्या होत्या. त्या प्रश्नोत्तर-संवादातील भैरप्पा…

मराठी वाचकांच्या मनात भैरप्पा यांनी आपले स्थान पक्के केले, ते त्यांच्या कसदार लेखनामुळे. गेली सहा दशके वाङ्मयाच्या विविध प्रांतात मुशाफिरी…