-अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अण्वस्त्रधारी राष्ट्रांतील संघर्षात कृषि क्षेत्राला सर्वाधिक फटका बसून जागतिक पातळीवर उपासमारीचे संकट कोसळेल. कसदार अन्नधान्याच्या दुर्भिक्ष्यामुळे जगात कोट्यवधी लोक उपासमारीने मरण पावतील, असा अंदाज अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठाच्या अभ्यासात वर्तविला आहे. अणू संहाराने जगावर भयावह पर्यावरणीय संकट ओढावेल. अन्नधान्य उत्पादनावर अतिशय विपरीत परिणाम होतील, याकडे हवामान शास्त्रज्ञांच्या अभ्यास गटाने लक्ष वेधले आहे. या अभ्यासाचा आढावा…

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even a small nuclear war threatens food security print exp scsg
First published on: 19-08-2022 at 07:33 IST