
हिरोशिमावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी जगातला पहिला अणुहल्ला टाकण्यात आला होता. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा जी७ च्या बैठकीत अण्वस्त्रावर बंदी…
किम जोंग-उननं क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या सामग्रीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर Bulletin of the Atomic Scientists या संस्थेने जगाचा विनाश सांगणाऱ्या प्रतिकात्मक घडाळ्यातील वेळ आणखी करत एक प्रकारे…
रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या मृत्यूनंतर तब्बल ५५ वर्षांनी हा अन्याय दूर झाला आहे. हा आरोप नेमका कोणता होता, तो कसा दूर…
भारताच्या भवतालचे सर्व देश आज अस्वस्थ आहेत, असेही डॉ. वासलेकर यांनी सांगितले.
रशियाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे जगातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे जी-७ देशांनी म्हटले आहे
युरोपमधील सर्वांत मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेशी खेळ सुरू असून चेर्नोबिलप्रमाणे मोठ्या आण्विक अपघाताचा धोका वाढला आहे.
‘सूटकेस बॉम्ब’, पाठीवरच्या पिशवीतील अण्वस्त्र, कमी क्षमतेचा मारा… या साऱ्याला आता पुन्हा उजाळा मिळण्याचे कारण पुतिन!
अणुयुद्धानंतर पीक पद्धती, अन्नधान्याची गुणवत्ता बदलणार आहे. कारण, ओझोनचा थर नष्ट होईल. त्यामुळे अधिक अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचतील.
भारत प्रथम अणवस्त्र हल्ला न करण्याच्या धोरणाचे पालन करतो. पण….
बरोबर २० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण…
पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात लक्षणीय वाढ
अणुऊर्जेला पर्याय नसून त्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्याला विरोध करण्याचे कारणच काय? असा प्रश्न ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी उपस्थित…
केंद्राच्या सध्याच्या अणुऊर्जा धोरणात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी कुमार यांनी दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीनदिवसीय भारत दौऱ्यानंतर आता उभय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या दिशेने नवीन कराराची चाचपणी सुरू झाली…
कठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात…
अणुऊर्जा महामंडळातर्फे प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रतिकृतीचे असंख्य फुगे आज बालदिनाच्या निमित्ताने (१४ नोव्हेंबर) प्रकल्प परिसरात
जैतापूर येथील प्रस्तावित अणुउर्जा प्रकल्पाच्या प्रतिकृतीचे फुगे उद्या (१४ नोव्हेंबर) बालदिनी हवेत सोडून प्रकल्पाला विरोध व्यक्त करण्यात येणार आहे.
कल्पाक्कमस्थित अणुभट्टीतील काही सहायकप्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. येत्या वर्षी दोन्ही सोडियमप्रणाली तसेच तिसरी पाणी
वाढत्या वीजवापरामुळे अणुविजेला पर्याय नसल्याचे भासवून अणुभट्टय़ा उभारल्या जाताहेत. प्रत्यक्षात, केंद्रीय नियोजन मंडळाचाच एक अहवाल वीजवापरवाढीचा बागुलबुवा खोटा ठरवण्यास पुरेसा…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.