
बराच पाठपुरावा होऊनही मालेगाव जिल्हा निर्मितीचा विषय काही ना काही कारणांनी का रखडतो, त्याचा हा विश्लेषणात्मक आढावा
बराच पाठपुरावा होऊनही मालेगाव जिल्हा निर्मितीचा विषय काही ना काही कारणांनी का रखडतो, त्याचा हा विश्लेषणात्मक आढावा
आयएनएस विक्रांतने विमानवाहू जहाजांची रचना आणि बांधणीची क्षमता असणाऱ्या जगातील काही मोजक्याच देशांच्या गटात भारताला स्थान मिळवून दिले.
करोना काळात आभासी प्रणालीन्वये परीक्षा घेताना कसरत करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आता प्रत्यक्ष उपस्थितीत परीक्षा घेतानाही दमछाक झाल्याचे चित्र…
राष्ट्रीय सुट्टय़ा आणि तत्सम तांत्रिक मुद्यांचा विचार करून परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक ध्यानात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी सध्या…
परिस्थितीनुरूप सैन्य व्यूहरचनेत बदल करावे लागतात. अशा कारणांमुळे लढाईतील जय-पराजय अनिश्चित मानला जातो.
हेमंत गोडसे हे शिंदे गटात गेले नसते तर, लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित होता.
देशात लागू झालेल्या धरण सुरक्षितता कायद्याच्या कक्षेत १० मीटरहून अधिक उंचीची धरणे समाविष्ट झाल्यामुळे राज्यात विविध विभागांच्या अखत्यारीत असणाऱ्या धरणांचे…
पूर नियंत्रणात उत्तम जलाशय परिचालन महत्त्वाचे कसे ठरते, याविषयीचे हे विश्लेषण –
याअंतर्गत हवामान केंद्र, पर्जन्यमापक, नदी-खोरे प्रवाह मापक, बाष्पीभवन आदीची स्वयंचलित पद्धतीने आकडेवारी संकलित करण्यात येणार आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.