भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध, त्यानंतर ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका गमाविल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून आपल्या केंद्रीय वार्षिक करारात समाविष्ट असणाऱ्या खेळाडूंसाठी नवे धोरण अवलंबले आहे. भारतीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग अनिवार्य, दौऱ्यादरम्यान कुटुंबीय आणि वैयक्तिक साहाय्यकांवर विविध निर्बंध यांसारख्या १० नियमांचा यात समावेश करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई होईल आणि कदाचित आयपीएलमधील सहभागावर बंदी घातली जाईल, असेही ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा