
पश्चिम बंगालमधील ३७ वर्षीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने १९ फेब्रुवारीला एक ट्वीट केलं होतं.
बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी अंतिम आणि क्वॉलिफायर सामने कोणत्या स्टेडीयमवर आणि कधी खेळवले जाणार याची अधिकृत घोषणा केली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर १९ फेब्रुवारीला त्याने केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे हे प्रकरण प्रकाशात आले.
लखनऊ सुपर जायंट्सने रविवारी मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला
बीसीसीआयने नेमलेल्या समितीने भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला मुलाखत देण्यासाठी तयार न झाल्याने धमकावल्याप्रकरणी आपला अहवाल सादर केलाय.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना सुरुवातीला करोनाची लागण झाली.
कसोटी संघातून वगळण्यात आलेला वादग्रस्त यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला ब-श्रेणीतून क-श्रेणीत टाकण्यात आले आहे.
पंजाब क्रिकेट असोशिएशनला दिली परवानगी
अनेकदा संघातील नव्या खेळाडूकडे ट्रॉफी दिली जाते, पण रोहितनं त्यांना ट्रॉफी घेण्याचा आग्रह धरला.
साहानं प्रशिक्षक द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर जोरदार टीका केली होती.
विराट कोहलीनं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, असं साबा करीम म्हणाले आहेत.
श्रीलंका टीम दोन टेस्ट सामने आणि टी-२० अशा दोन सिरीजसाठी भारत दौऱ्यावर येत आहे, यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे
BCCIनं नव्या योजनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोहीत शर्मानं विराट कोहलीसोबत वादाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
यंदा IPL मध्ये १० संघ सहभागी होणार आहेत.
याआधी हा संघ अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला जाणार, असे वृत्त आले होते.
या लीगमुळे देशातील असंख्य युवा महिला क्रिकेटपटूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, मात्र बीसीसीआयची ही संकल्पना कितपत वास्तववादी आहे याचे विश्लेषण
हार्दिक पंड्या बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे.
भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता बनला आहे.
१९९१मध्ये आर्थिक उदारीकरण झाले, याच काळात तेंडुलकर नावाचा ब्रँड उदयास आला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
विराट कोहलीचं एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यावर चेतन शर्मांनी खुलासा केला आहे.
आपल्या शानदार कारकिर्दीत विराट अनेकदा वादात सापडला आहे. नुकतेच त्याचे आणि BCCIमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.
विराट कोहलीनं बीसीसीआयसोबत कर्णधारपदाविषयीचं संभाषण आणि रोहीत शर्मासोबतच्या वादाच्या चर्चा यावर पत्रकार परिषदेत खुलासे केले आहेत.
विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा प्रवास लवकर संपुष्टात आला आहे.
अबुधाबीच्या मैदानावर भारतानं अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला, त्यामुळे विराटसेनेला नेट रनरेटमध्ये फायदा झाला.
२०१९ वर्षात भारतीय संघात संधी मिळालेले खेळाडू
भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवला जाणार सामना
टी-२० मालिकेत भारत बाजी मारेल?
‘हा’ खेळाडू निवृत्तीनंतरही पहिल्या स्थानावर