“श्रेयसनं मारलेला तो फटका कलम ३०२ नुसार गुन्हा,त्याला शिक्षा…”,युवराज सिंगच्या वडिलांची…
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. आरसीबीने १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ज्याला पंजाब पूर्ण करू शकला नाही. पंजाबच्या पराभवासाठी कर्णधार श्रेयस अय्यरच्या चुकीच्या फटक्याला युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी दोषी धरलं आहे. त्यांनी श्रेयसवर दोन सामन्यांची बंदी घालण्याची मागणी केली आहे.