scorecardresearch

Page 70387 of

राज्यात केवळ १० टक्के विद्यार्थ्यांकडेच आधार कार्ड

राज्यातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले असून आतापर्यंत फक्त दहा टक्के विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळाले आहे.…

तिहार कारागृहात जाण्याची कुटुंबीयांना परवानगी

संसदेवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अफझल गुरू याला तिहार कारागृहाच्या परिसरातच दफन करण्यात आले होते, त्या ठिकाणाला भेट देण्याची परवानगी त्याच्या…

श्रीनगरमधील संचारबंदी शिथील

अफझल गुरु याला फासावर चढविण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी मंगळवारी तीन तासांसाठी शिथील करण्यात…

सामाजिक न्याय खात्याकडून प्राध्यापकांवर अन्याय

ओबीसीच्या शिष्यवृत्तीच्या मुद्दय़ावरून आघाडी सरकारातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला असताना आता त्यात आणखी एका नवीन वादाची भर पडली…

नांदूर मधमेश्वर धरणातील गाळ काढण्याच्या कामातही मोठा ‘गाळा’?

नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामातच मोठा ‘गाळा’ काढण्यात आल्याची तक्रार कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे…

कस्तुरीरंगन समिती दौरा; राणेंच्या नेतृत्वाखाली एकतर्फी सादरीकरण

पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांनी दिलेल्या अहवालाच्या पाश्र्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कोकणच्या दौऱ्यावर आलेल्या कस्तुरीरंगन समितीपुढे…

निवेदनाबाबत ‘काहींचा’ गैरसमज झाला!

राज्य सरकारने केंद्राकडे दुष्काळी मदतीसाठी निवेदनच दिले नाही, या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वक्तव्याचा थेट उल्लेख न करता ‘काहींचा’…

चलार्थपत्र मुद्रणालयाचे लवकरच आधुनिकीकरण

मुद्रणालय महामंडळास कोणीच प्रतिस्पर्धी नसल्याने देशाचे चलन, महत्वाची कागदपत्रे, छपाईची कामे या मुद्रणालयात होत असून त्यांची सुरक्षितता व गोपनीयता पाळणे…

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ला ग्रहण; आयोजन पुढे ढकलणे भाग

राज्याच्या औद्योगिक धोरणात विदर्भाला झुकते माप देण्याची हमी देणाऱ्या औद्योगिक धोरणाचा शासकीय अध्यादेश निघालेला नसल्याने गाजावाजा झालेले ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’चे आयोजन…

‘पंचनाम्याची गरज नाही, सरसकट मदत द्यावी लागेल’

दुष्काळग्रस्त भागातील फळबागांच्या पंचनाम्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी औरंगाबाद येथे दिले. परंतु मंगळवारी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी फळबागांच्या…

बीएसएनएलमधील वादंग; आयटीएस अधिकाऱ्यांचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

भारत संचार निगम लिमीटेडमध्ये (बीएसएनएल) आयटीएस (इंडियन टेलिकॉम सव्‍‌र्हिस) मधून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी व बीएसएनएलमधील अधिकारी यांच्यातील संघर्ष आता ऐरणीवर…

वसूल!

भारताला भारतात हरवण्याचा इरादा राखून आलेल्या कांगारूंना सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या २४१ धावांत तंबूत परतावे लागले. पहिल्या दिवसाचा नायक…