scorecardresearch

Page 71119 of

नव्या वर्षांत अंबरनाथचा पाणी पुरवठा जीवन प्राधिकरणाकडे

सध्या पालिकेकडून पाणी पुरवठा होणारे शहरातील आठ हजार ग्राहक १ जानेवारीपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व…

वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतुकीला सायकल ट्रॅकचा अडथळा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तब्बल सहा कोटी ४८ लाख रुपये खर्च करून वांद्रे-कुर्ला संकुलात बांधलेला सायकल ट्रॅक प्रकल्प सायकलस्वारांच्या…

अंकुश पावराची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी येथील आदिवासी विकास विभाग संचालित एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूलमधील अंकुश कांडय़ा पावरा या खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड…

क्लिक : प्रसाद वेदपाठक

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना.. मग एक काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस…

विविध कार्यक्रमांद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन

शहर परिसरात विविध सामाजिक संस्था व संघटनांतर्फे महात्मा फुले पुण्यतिथी व गुरू नानक जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…

‘एचपीटी’च्या विद्यार्थ्यांचे यश

ऑक्टोबरमध्ये झालेल्या १९ वर्षांआतील विभागीय ज्युदो, वजन उचलणे, तायक्वांदो, स्केटिंग, सायकिलग या क्रीडा स्पर्धामध्ये येथील एचपीटी-आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सुवर्णपदके…

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६३. खरा घूँघट : दुराग्रह – १

उपासनेचा मुख्य हेतू परमात्मप्राप्ती हाच आहे. प्रत्यक्षात उपासनेबाबतच्या आकलनातील मूलभूत गैरसमजातून परमात्म्याऐवजी स्वतचेच शक्तिमाहात्म्य आणि सिद्धीमाहात्म्य जर बिंबत असेल तर…

विश्वकर्मा हवा, दु:शासन नको

पश्चिम घाटाच्या पर्यावरणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून अहवाल मांडण्याची जबाबदारी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी डॉ. माधव गाडगीळ…

विश्वास कसा ठेवणार?

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ही यंत्रणा सरकारच्या कलाने तपास करीत नाही, असा दावा ब्युरोचे प्रमुख अमर प्रताप सिंग यांनी केला…

निसर्गसुसंगत पर्यटन की कॅसिनो?

महाराष्ट्रात ब्रिटिशांच्या काळात विकसित करण्यात आलेल्या थंड हवेच्या नावाजलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे माथेरान. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम घाटातील एक…

इगतपुरीतील नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिका

दारणा धरणातून पाणी सोडण्याविषयी स्थानिक नेत्यांच्या भूमिकेत एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दारणातील पाणी अडविण्यास स्थानिक शेतकऱ्यांना न्यायालयीन मनाई आहे.…