scorecardresearch

Page 71310 of

इंग्लिश प्रीमिअर लीग : मँचेस्टर युनायटेड अव्वल स्थानी

रॉबिन व्हॅन पर्सीने पहिल्याच मिनिटाला केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने वेस्ट हॅम युनायटेडचा १-० असा पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने…

माहिती तंत्रज्ञानाचा महामार्ग बनविण्यात भारत महासत्ता!

आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये भारताचा वाटा महत्त्वपूर्ण आहेच, पण याशिवाय माहिती तंत्रज्ञानाचा महामार्ग बनविण्यामध्ये भारत महासत्ता बनल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान…

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर परळी येथे वातानुकूलित बस जाळली

परळीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वातानुकूलित बसला अडवून १५ ते २० जणांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले. परळी शहराजवळील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर ही…

‘सीआयडी’ चे बोधचिन्ह बनविण्यात छायाचित्रकारांचे मोलाचे योगदान!

पुण्यात स्थापन झालेल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला शंभर वर्षे उलटून गेली तरी स्वत:चे बोधचिन्ह व वाक्य नव्हते. आतापर्यंत येणाऱ्या अधिकारी…

विदेशी पक्ष्यांचे स्थलांतर संकटात

भौगोलिक आणि पर्यावरणीय बदलांचे वैज्ञानिक संकेत देणारे विदेशी पक्ष्यांचे स्थलांतरण प्रचंड संकटात आहे. मानवी हस्तक्षेप, दुष्काळ, वनवणवे, दुर्मीळ होऊ लागलेली…

नक्षलवादी चळवळीला नेतृत्वाची चणचण

नक्षलवादी चळवळीवर नियंत्रण ठेवून असणाऱ्या माओवाद्यांच्या केंद्रीय समितीतील तब्बल सोळा जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. चळवळीप्रति निष्ठा, अनुभव, माओचा…

विदर्भात कापसाच्या उत्पादनवाढीसाठी पीपीपी तत्त्वावर महत्त्वाकांक्षी प्रकल्प

विदर्भात कापसाचे एकरी उत्पादन वाढवण्याकरता राज्य सरकारतर्फे वऱ्हाडातील तीन जिल्ह्य़ांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे.…

पाणी संघर्ष: पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नेत्यांकडून धमक्या

जायकवाडीसाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया प्रखर विरोधात सुरू झाली असताना या कारणावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरच्या…

अलिबाग-खोपोली राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाची शेकापची मागणी

अलिबाग खोपोली राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी शेकापने केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणाला सध्या सुरुवात झाली असून अलिबाग ते वडखळ…

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातून रत्नागिरी जिल्ह्य़ातील ३२ गावे वगळण्याचा निर्णय

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून रत्नागिरी जिल्ह्य़ातील ३२ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले…

‘नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना ‘श्रीमंत’ महापालिकेची हीन वागणूक’

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मदत करण्याचे धोरणच नाही, अशी स्पष्टोक्ती िपपरी पालिकेने लेखी स्वरूपात केल्यानंतर क्रीडा क्षेत्राविषयी असलेल्या अनास्थेवरून…