scorecardresearch

Page 71350 of

गाण्यातील शब्द व भावना रसिकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे – यशवंत देव

गाणे गाताना ते सुरेल असण्याबरोबरच त्यातील शब्द आणि भावना या रसिकांपर्यंत पोहेचणे अतिशय महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार, संगीतकार…

आगरी महोत्सव दोन डिसेंबरपासून

डोंबिवली येथील ‘आगरी युथ फोरम’च्या वतीने आयोजिलेला आगरी महोत्सव आता शनिवारी १ डिसेंबर ऐवजी रविवारी २ डिसेंबर रोजी सुरू होणार…

लवले, नांदवळ ग्रामपंचायत निवडणुका आदिवासी कुटुंबांअभावी रद्द

आदिवासी कुटुंब नसल्याने तालुक्यातील लवले आणि नांदवळ या ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक रद्द…

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू

शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बालकाच्या वडिलांनी…

ठाणे जिल्हा विभाजन

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रेंगाळलेल्या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाबाबत राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता असली तरी…

सुधारगृह नव्हे.. यातनागृहच!

जेवणात अळ्या, शिळे आणि नासके अन्न, घाणेरडे शौचालय, अस्वच्छ आणि कोंदट खोल्या.. हे चित्र आहे मुंबईच्या मानखुर्द येथील नवजीवन या…

विवाहानंतर काही बदललेले नाही – करिना कपूर

करिना कपूर-खान झाल्यानंतर तिचा ‘तलाश’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत विवाहित अभिनेत्रीकडे पाहण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा दृष्टिकोन वेगळा असतो.…

म्हाडाच्या संक्रमण शिबिरात दहा हजारांहून अधिक घुसखोर?

संक्रमण शिबिरात राहणाऱ्या पात्र रहिवाशांची यादी तयार करण्याचे काम म्हाडाने हाती घेतल्यानंतर आलेल्या अर्जामुळे घुसखोरांची संख्या ८२८२ या अधिकृत आकडेवारीपेक्षा…

आचार्य अत्र्यांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी पालिकेकडे नाही पैसा!

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्निकुंड आपल्या बुलंद आवाजाने आणि लेखणीने धगधगत ठेवणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा वरळी येथील पुतळा आणि…

स्वामी विवेकानंद सर्वमान्य आहेत

अवघे ३९ वर्षांचे आयुष्य जगलेले स्वामी विवेकानंद यांनी ‘जीवनलीला’ संपवली तेव्हा त्यांच्या नावाचे, जीवनाचे, विचारांचे असलेले आकर्षण आजही तेवढेच आहे.…

मेकॅनिकल मीटरच्या कॅलिब्रेशनचा घोळ कायम

रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर मीटर कॅलिब्रेशनसाठी दिलेल्या ४५ दिवसांच्या मुदतीत केवळ इ-मीटरवरच लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे मेकॅनिकल मीटरचा घोळ कायम राहिला आहे.…