scorecardresearch

Page 71938 of

‘कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेसाठी दक्षता घ्यावी’

जिल्ह्य़ात दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी करणारा विद्यार्थी, त्यास मदत करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून संस्थाचालकांनी…

‘पाणीदार’!

प्रश्नांशी भिडताना तडजोड करायची नाही, अशा वृत्तीतील कार्यकर्त्यांची संख्या अलीकडे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच शिल्लक आहे. पाण्याच्या अनुषंगाने ‘तज्ज्ञ’ म्हणवून…

‘देशाच्या संरक्षणार्थ सीमा सुरक्षा दल जवानांची भूमिका महत्त्वाची’

देशाच्या संरक्षणार्थ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची भूमिका महत्त्वाची आहे. जवानांनी दहशतवाद निपटून काढत शांतता प्रस्थापित करावी व बीएसएफसह आपल्या आई-वडिलांचे…

परळी औष्णिक केंद्राचे संकट टळले?

परळी औष्णिक वीज केंद्राला ५ द.ल.घ.मी. पाणी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी अमलात आणला. दुपारी मुद्गल बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले.…

‘फार्मसी’च्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक परीक्षेवर बहिष्कार

राज्यातील १९ अनुदानित फार्मसी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून वेळेवर मासिक वेतन मिळत नाही. आता ४ महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्याने…

पाण्याअभावी देशी मद्य, बीअरची निर्मिती घटली

जायकवाडी धरणाच्या भरवशावर औरंगाबादजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये देशी मद्य व बीअर उत्पादकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना लागणारे पाणी सध्या वादाचा…

तयार केलेल्या सूर्यचुलीवर विद्यार्थी शिजविणार खिचडी

स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सार्ध शताब्दी समारोह समिती व सिम्प्लिफाइड टेक्नॉलॉजी फॉर लाइफ यांच्या वतीने इयत्ता पाचवी…

स्थानिक संस्था कराचा भरणा ८० टक्के व्यापाऱ्यांकडून नाही

स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी झाल्यानंतर हा कर भरणे आवश्यक असताना नोंदणीकृत व्यापाऱ्यांपैकी केवळ २० टक्के व्यापाऱ्यांनीच या कराचा भरणा केला.…

कृषी अधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

विहीर अनुदानासाठी शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी कृषी विस्तार अधिकाऱ्यास पकडून त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

विष्णुदास पुरस्कारांचे आज माहूरला वितरण

माहूर येथील श्री विष्णू कवी मठातर्फे देण्यात येणाऱ्या महाकवी संत विष्णुदास राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा…

मदत मिळण्याआधीच निधीची बिले तयार!

केंद्राने महाराष्ट्रातील दुष्काळासाठी जाहीर केलेली ६७८ कोटींची मदत प्रत्यक्ष मिळण्याआधीच या निधीची बिले यंत्रणेने तयार करून ठेवली आहेत, असा सनसनाटी…

मिळाले दहा कोटी, पण अवघे तीन कोटीच खर्च!

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २०१२-१३मध्ये जिल्हय़ातील ५ तालुक्यांत १२२ कामांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ९ कोटी ९१ लाख १७ हजारांचा निधी…