Page 71986 of
महाराष्ट्रावर सातत्याने ओढावणारे दुष्काळ हे नैसर्गिक संकट असले तरी, पाण्याचे नीट नियोजन केले नाही तर भविष्यात अराजकता माजेल, असा इशारा…
विद्याविहार स्थानकाजवळ असलेल्या नटराज बारमधील तीन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी त्यांचे मृतदेह हॉटेलच्या आवारात आढळून आले. मृतांमध्ये…
बिहारमधील पोलीस शिपायाची हत्या करणाऱ्या चौकडीस शनिवारी पहाटे ठाणे ग्रामीण पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली आहे. गुन्ह्य़ासाठी पिस्तूल मिळविण्याच्या…
मध्य रेल्वेवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महागोंधळ संपून आता परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी प्रवाशांसाठी हे नेहमीचेच झाले आहे.…
दादरमधील गोखले रोड (उत्तर) येथे पुनर्विकासाच्या माध्यमातून आकारास येत असलेल्या टोलेजंग इमारतीचे दोन मजले अनधिकृतपणे बांधण्यात आले असून ते पाडण्याऐवजी…
आयुष्याच्या अनुभूतीतून ज्यांच्या कवितेनं जन्म घेतला, अशा कवयित्री इंदिरा संत यांची जन्मशताब्दी नुकतीच (४ जानेवारी) सुरू झाली आहे. व्यक्तिगत जीवनानुभूती…
इंदिराबाईंचे व्यक्तिगत खासगी जीवन कवितेत येऊनही त्या ते विशुद्ध व निर्मळ रूपातच आविष्कृत करतात. हा लेखनातील त्यांच्या अभिजाततेचाच वाण होय.…
सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही नियमित मानधन देण्याची कल्पना पंचवीस वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू-निळू फुले यांच्या पुढाकाराने राबवण्यात आली. त्यासाठी…
गेली साठहून अधिक वर्षे मराठी रंगभूमी अत्यंत जवळून न्याहाळणाऱ्या, काही काळ निरनिराळ्या नात्यांनी स्वत:ही तिचा अविभाज्य भाग असलेल्या एका सजग…
आता वाङ्मय बहुविध अंगाने फुलते आहेच, पण त्यात लक्षणीय बदलही दिसून येतो. अनेक अस्पर्शित विषय, नानाविध अनोळखी अनुभव, नव्या विचारधारा…
भारतीय साहित्यात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या २०११च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी उडिया भाषेतील कथा-कादंबरीकार प्रतिभा राय यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांचे…
कम्युनिस्टांचा सर्वात जास्त सत्ताकाल असलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय पटलावर ममता बॅनर्जी या नव्या नेतृत्वाचा उदय झाला आणि त्यांच्या झंझावाती नेतृत्वामुळे…