scorecardresearch

Page 72828 of

‘दत्तक वस्ती योजने’ला पुन्हा पाच महिन्यांची मुदतवाढ

‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियाना’ला मुहूर्त न सापडल्याने अखेर पालिका प्रशासनाने दस्तक वस्ती योजनेला पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच गेले…

डेंग्यूची लपवाछपवी डॉ. केंद्रे पुन्हा वादात

ठाणे शहरातील रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण दाखल असून या संबंधी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारच्या सभेत…

निमित्त कापूस खरेदीचे.. ओढ गोरसपाकाची!

पणन महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी व सर्व अधिकारी धनतेरसला वध्र्यात होणाऱ्या कापूस खरेदी हंगामाच्या शुभारंभास आवर्जून हजेरी लावणार आहेत. मात्र, या…

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही जि. प.कडून केराची टोपली!

सरकार स्तरावर आम आदमी योजनेसाठी जाणीवपूर्वक पाठपुरावा होत असला, तरी जिल्हा परिषद स्तरावर मात्र योजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे समोर…

मराठवाडय़ातील हिवरी साठवण तलावाने विदर्भातील चुनापिंप्री धरणावर अवकळा

मराठवाडयाच्या हद्दीत नियमबाहय पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या हिवरी साठवण तलावामुळे विदर्भातील चुनापिंप्री धरणावर अवकळा आली आहे. सूर नदीवर निर्माणाधीन असलेल्या…

आकाशकंदिल, फटाक्यांसह तयार फराळाच्या खरेदीची धूम

दिवाळीनिमित्त बाजारात सर्वत्र खरेदीची धूम आहे. फटाक्यांसह आकर्षक आकाशकंदिलांची लोक चोखंदळपणे निवड करताना दिसत आहेत. दुसरीकडे फराळाचे साहित्य घेण्याऐवजी थेट…

महिला सरपंचपदासाठी पतीराजांकडून व्यूहरचना!

ग्रामपंचायत सरपंचपदाच्या महिला आरक्षणाच्या सोडतीला बहुसंख्य इच्छुक उमेदवारांचे पतीच मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकूण ७०५ पैकी जवळपास साडेतीनशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा…

दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती महाअभियान

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडविण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी बघतात. परंतु बिकट परिस्थितीमुळे त्या संधीपासून वंचित राहतात. तशी इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…

दूध पुरवठादारांना प्रतिलिटर दोन रुपये फरक अदा देणार

सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत ज्या सहकारी दूध संस्थांनी लातूर जिल्हा दूध संघास दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांना दिवाळीनिमित्त प्रतिलिटर २० पैसेप्रमाणे…

.. तर मुख्यमंत्र्यांनी त्वरित खुर्ची सोडावी – देसाई

नगर व नाशिकचे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना न जुमानता मराठवाडय़ाला पाणी देण्यास विरोध करीत आहेत. वरच्या धरणांतील पाणी सोडण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना…