Page 73265 of

विश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे विधान भाबडे नसून शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. दुसऱ्याच्या मनात…

आधीच पाणीटंचाई, त्यात हा प्रश्न मांडताना सर्व जिल्हय़ांचा विचार न करता हिणकस विचारांची भेसळ, असे राजकारण सध्या मराठवाडय़ात चालले आहे.…

कोणतीही संस्था नावारूपास आल्यानंतर तिचा नावलौकिक टिकविणे, वाढवणे हे एक आव्हानच असते. कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी मुला-मुलींमध्ये शारीरिक शिक्षणाची व…

राम जेठमलानी यांच्या साडेसातीतून सुटका कशी करून घ्यावी असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडला असावा. नितीन गडकरींना अध्यक्षपदाची दुसरी संधी…

बॉलिवूड म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टी, अशी लोकांची समजूत करून दिल्याचे खापर गिरीश कासारवल्ली या कलात्मक चित्रपटांच्या गुणी दिग्दर्शकाने भारतीय चित्रपट-पत्रकारितेवर फोडले…

‘देहान्ताची शिक्षा रद्द करण्यासाठी भारतावर दबाव’ हा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुलाखतीवर आधारित बातमी वाचली. भारताने या आंतरराष्ट्रीय दबावाची…
परमात्म्यावरील प्रेमाचा दीप त्या ‘सुन्न महाला’त उजळायचा आहे. भगवंताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, भगवंताच्या मार्गावर ज्याला चालायचं आहे त्याच्या अंतरंगात…
नजरेच्या टप्प्यात विविध भांडवली बाजारात एकाच समभागाचे मूल्य भिन्न असताना कोणत्या माध्यमातून सर्वोत्तम मूल्य गाठता येईल, अशी माहिती तंत्रज्ञानावरील सुविधा…
स्थानिक संस्था करास स्थगिती द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी येथील व्यापाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तथापि कुठल्याही परिस्थितीत अशी स्थगिती देता…
जिल्हा बँक वाचविण्याच्या दृष्टीने तेरणा कारखान्याबरोबरच तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना व थकबाकी असलेल्या अन्य संस्थांवरही कारवाई केली जाणार आहे.
परभणी जिल्हय़ात ३६ हजार २५८ भूमिहीन शेतमजूर-अल्पभूधारक शेतकऱ्यांना आम आदमी विमा संरक्षणाचे कवच मिळाले. गेल्या जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान ३६ लाभार्थ्यांचे…
दिवंगत यशवंतराव चव्हाण मुळात संस्कारित व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मोफत शिक्षण सुरू केले नसते तर कदाचित बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला…