Page 4 of अशोक गहलोत News

राजस्थानमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात दर पाच वर्षांनी सत्ता बदलाचे सूत्र आहे. त्यानुसार यंदा भाजपला संधी आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आखलेल्या योजनांच्या भरवशावर राज्यातील विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवू अशी अपेक्षा भाजपाला वाटत…

गेहलोत यांनी जातीनिहाय जनगणेला पाठिंबा देत आगामी विधानसभा निवडणुकीत हा एक प्रमुख मुद्दा राहील याचे संकेत दिले आहे.

जिल्हा निर्मितीचा निर्णय काँग्रेसला निवडणुकीत कितपत उपयुक्त ठरतो यावर चर्चा सुरू झाली आहे.

जानेवारी २०१५ मध्ये- म्हणजे आसाम विधानसभेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या हंगामात त्या वेळचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आत्मचरित्र हार्पर कॉलिन्स…

नासीर आणि जुनैद या राजस्थानमधील दोन युवकांची हरियाणामध्ये फेब्रुवारी २०२३ रोजी हत्या झाली होती. भिवानी जिल्ह्यातील लोहारू येथे एका जळालेल्या…

मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून अडचणीत आलेल्या भाजपाने आता बिगर भाजपा सरकार असलेल्या राज्यावर टीका सुरू केली आहे. आज राजस्थानमध्ये सभा घेऊन…

अशोक गेहलोत म्हणाले, “विधिमंडळात ५० डायऱ्या आणल्या गेल्या. मी तर ऐकलं की संसदेतही डायऱ्या लावल्या गेल्या. मोदींचा पक्ष एवढा घाबरलाय…

“अशोक गेहलोतजी, प्रोटोकॉलनुसार तुम्हाला…”, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटवर पंतप्रधान कार्यालयाचं उत्तर!

मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या राजेंद्र सिंह गुढा यांनी काँग्रेस सरकारवरच निशाणा साधत एकामागून एक गौप्यस्फोटाची मालिका सुरू केली आहे. ज्यामुळे विधानसभा…

निवडणुका जिंकण्यासाठी लोकानुनयाचे किंवा कल्याणकारी निर्णय राजकीय पक्षांना घ्यावेच लागतात. कारण त्याशिवाय मतदारांवर प्रभाव पडत नाही.

नरेंद्र मोदी यांनी अद्याप मणिपूरला का भेट दिली नाही, असा प्रश्न गहलोत यांनी उपस्थित केला.