Page 72 of शेती News

इतर तेलबियांचा पेरा निम्म्यावर आला पश्चिम विदर्भात ९० टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपलेल्या असताना सर्वाधिक १५ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाने…

अलीकडच्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सातत्याने चर्चा होत असली तरी त्यामुळे एकंदरच शेती धोक्यात आहे असे समजायचे काहीही कारण नाही.

पश्चिम विदर्भात गेल्या दशकभरात पीक रचनेत प्रचंड बदल झाले असून सोयाबीनचे लागवडीखालील क्षेत्र तब्बल ८ लाख हेक्टरने वाढले तर, कपाशीच्या…

भारत हा कृषीप्रधान देश असला तरी उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती असा विचार सर्वसामान्यांत रुजलेला आहे. या विचाराला चुकीचा…
तालुक्यातील मुकणे धरणाची उंची वाढविण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असून हा विरोध डावलून द्वार बांधण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाकडून होत आहेत. हे…

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या जिल्ह्य़ाच्या आठ तालुक्यातील सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दामदुप्पट…
राज्य शासनाने सेंद्रिय शेती धोरण जाहीर करून सहा महिने उलटून गेली, पण अजूनही सेंद्रिय शेती सुकाणू समिती आणि अंमलबजावणी समिती…

गोदावरी खो-यातील लाभधारक शेतक-यांना यंदा शेतीची सहा आवर्तने देण्याची घोषणा जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केली असली तरी भारतीय जनता पक्षाचे…

उद्योगधंदे आणि गुंतवणूक या क्षेत्रांत आर्थिक सुधारांचा कार्यक्रम राबविण्यात आला. कारण त्यातील योजनांमध्ये मंत्रालयातील सर्वानाच आपापल्या चोची बुडवून घेण्याची शक्यता…
सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पेरण्यांची कामे खोळंबली असून चंद्रपूर शहर, तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने लाखोचे…
पश्चिम विदर्भात पेरण्यांच्या कामांनी गती घेतली असून आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रात पेरा पूर्ण झाला आहे. त्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.…
आधी कर्जफेड, नंतर कर्ज.. राष्ट्रीयीकृत बँॅकांचे धोरण जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाल्याने गेल्या दोन वर्षांंपासून शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत पीक कर्जाचा पुरवठा…