Page 7 of पत्र News

याच मुद्दय़ांच्या आधाराने गोमांस-बंदीबाबतीत दोघेही ठाकरे का बरे इतके जागरूक झाले नाहीत?

आपल्याकडे पंडित नेहरूंनी त्यांची कन्या इंदिरेस लिहिलेल्या पत्रांवरचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
या दोन शेतकरी नेत्यांनी काय वैचारिक मांडणी केली ते यादव यांनी सांगावे.

संतोष प्रधान यांचा ‘पुरोगामी की प्रतिगामी’ हा लेख (२५ ऑगस्ट) व त्यावरील ‘विद्वानांची कमतरता’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस, २६ ऑगस्ट)…
ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार नसल्याची घोषणा केल्यामुळे ठाण्याच्या अनेक नागरिकांनी आता गोिवदाच्या ‘संघर्षी’ गोंधळी…
दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांना साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला माझा व माझ्यासारख्या इतर पुरोगामी लोकांचा विरोध आहे,

मुद्देसूद आणि खुमासदार शैलीतील ‘पुरोगाम्यांचे मौंजीबंधन’ हा अग्रलेख कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय मनाला वाटेल तशी टीका करण्याचं सार्वभौमत्व स्वत:कडे घेण्याच्या शिष्ट…
बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार शासनाने परत घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील काही साहित्यिक व विचारवंतांनी दिल्याचे वृत्त…

भालचंद्र नेमाडे यांनी काहीही बरळावे व आम्ही ते ऐकावे. यांना ज्ञानपीठ मिळाले म्हणजे हात गगनाला भिडले.

‘सत्य.. सुंदर.. घराबाहेर!’ हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला आणि वृत्तपत्रांनी दुसरीकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेच.. ध्यानात घेतले नाही याची…