Page 18 of महाराष्ट्रातील शेतकरी News

सांगली जिल्ह्यातील जत, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांना ज्वारीचे कोठार म्हणून परंपरेने ओळखले जाते.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे

सरकारने तीन महिन्यात ७२ निर्णय घेतल्याचं सांगताना ४०० जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे

मराठवाड्यात ४५० महसूल मंडळे. त्यातील ३१३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेल्या ३१३ मंडळांपैकी १८६ महसूल मंडळांत सरासरी तीन वेळा…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत

सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली.

यावर्षी मॉन्सून काळात (जून ते सप्टेंबर) विदर्भात सरासरीपेक्षा ३० टक्के अधिक पाऊस झाला. ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच होता.

अलीकडच्या काही दशकात शेतकरी इतका खचलेला की बदल करण्याची हिंमतच त्याच्याजवळ शिल्लक उरलेली नाही.

दिवाळी आली तरी शासनाची मदत पदरी पडली नसल्याने सचिन खचला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

पटोले म्हणाले, की आनंदाचा शिधा अद्यापही गरिबांपर्यंत पोहचलाच नाही. त्यामुळे गरीब जनतेला दिवाळी अंधारात साजरी करावी लागत आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, परतीच्या पावसाचे कसलेही संकट येवो, सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना लवकरच भरपाई…

मुसळधार पावसाने या स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना धोका निर्माण झाला आहे.