scorecardresearch

Page 18 of महाराष्ट्रातील शेतकरी News

ज्वारी उत्पादन वाढीचा संकल्प!

सांगली जिल्ह्यातील जत, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांना ज्वारीचे कोठार म्हणून परंपरेने ओळखले जाते.

abdul sattar aaditya thackeray
“कृषीमंत्र्यांना ‘त्यांच्या’ सोबत बसायचं असतं”, आदित्य ठाकरेंची सत्तारांवर सडकून टीका, शिंदे-फडणवीसांना विचारला थेट सवाल

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे

Kapil Sibal In Front of EC
“मी सगळ्यांना कामाला लावलं”, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी; म्हणाले, “काही लोक बांधावर जातात, शेवटी…”

सरकारने तीन महिन्यात ७२ निर्णय घेतल्याचं सांगताना ४०० जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे

farmers in marathwada have suffered huge losses due to heavy rains loss crops aurangabad
शिवारात चिखल, हतबलतेची परिसीमा; मराठवाड्यातील ५५ टक्के पीक पाण्यात

मराठवाड्यात ४५० महसूल मंडळे. त्यातील ३१३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेल्या ३१३ मंडळांपैकी १८६ महसूल मंडळांत सरासरी तीन वेळा…

Patil on Aditya
“त्यांना आता साक्षात्कार झाला आहे” आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन चंद्रकात पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “मातोश्रीवरुनच…”

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत

शेतकऱ्यांसाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे ; सिन्नर तालुका दौऱ्यात आदित्य ठाकरे यांची अपेक्षा

सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली.

vidarbha sixty percent kharif seasons crop destroyeddue to heavy rain amravati farmers shinde fadanvis government
विदर्भात खरीप हंगामातील ६० टक्के पीक अतिवृष्टीने उद्ध्वस्त

यावर्षी मॉन्सून काळात (जून ते सप्टेंबर) विदर्भात सरासरीपेक्षा ३० टक्के अधिक पाऊस झाला. ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच होता.

farmer commits suicide after drinking poison over crop damage
विष प्राशन करून मुलांशी बोलला अन् जीव सोडला! ; मारेगाव तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

दिवाळी आली तरी शासनाची मदत पदरी पडली नसल्याने सचिन खचला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

Farmer don't commit suicide Appeal by Nana Patole nagpur maharshtra
शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका; नाना पटोले यांचे आवाहन

पटोले म्हणाले, की आनंदाचा शिधा अद्यापही गरिबांपर्यंत पोहचलाच नाही. त्यामुळे गरीब जनतेला दिवाळी अंधारात साजरी करावी लागत आहे.

mv eknath shinde
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा; दिवाळीनिमित्त राज्यभरातील शेतकऱ्यांशी संवाद

दुष्काळ, अतिवृष्टी, परतीच्या पावसाचे कसलेही संकट येवो, सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. परतीच्या पावसाने  झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना लवकरच भरपाई…