scorecardresearch

Page 26 of मराठी पुस्तक News

वाचू आनंदे : चित्रकथांची मेजवानी

वेगवेगळे प्राणी आणि पक्षी पाळण्याची अनेक बालमित्रांची इच्छा असते. या प्राणी-पक्ष्यांशी मैत्री करावी, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना खाऊपिऊ घालावे, असे…

शॉर्टफिल्मची अबकडई

दृश्यमाध्यमात होणारे बदल हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा विषय आहे. झपाटय़ाने बदलणारे तंत्रज्ञान हे प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत असतानाच सहजगत्या…

वारुळातील रोमांचक सफर

सापांच्या गोड गाठीभेटींचा अनुभव तसा कधी ना कधी प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच. मात्र अशा अनुभवांना ज्ञान, विज्ञान, माहिती व मनोरंजनाच्या वाङ्मयीन…

९५ वर्षांच्या सुपरवुमनचा दाद देण्याजोगा प्रवास!

वयाची नव्वदी पार केलेल्या डॉ. लीला गोखले-रानडे यांचे ‘माझी गोष्ट’ हे आत्मकथन म्हणजे एका विशाल कालपटातील त्यांच्या वाटचालीचे चित्रण आहे.…

परराष्ट्र धोरणाची मीमांसा

भारताचा आर्थिक विकास, वैश्विकीकरणामुळे वाढणारे आंतरराष्ट्रीय संबंध, वाढणारे संरक्षण दल आणि वाढता संरक्षण खर्च, व्यापक आकारामुळे हवामानबदलासारख्या विषयांवर पडणारा प्रभाव…

‘भुवनम्’ आख्यान

पाणी हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे. किंबहुना, अनादि अनंत अशा अवकाशाच्या पोकळीतील कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता केवळ तिथं…

संक्षेपात : साहित्याभ्यासासाठीचा संदर्भग्रंथ

कथा-कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचे हे नवीन पुस्तक. काही समीक्षालेख आणि काही पुस्तक परीक्षणे यांचा संग्रह. यात सोळा आणि तीन परिशिष्टांत…

बुक शेल्फ : भारताच्या उज्ज्वल ‘उद्यासाठी’

डोंबिवलीत राहणारा एक तरुण, आपल्या पदवी परीक्षेआधीच, ‘जगाची आíथक जडण-घडण’ या विषयावर निबंध लिहितो, तो जागतिक व्यासपीठाकडे पाठवितो आणि जगभरातून…

बुक शेल्फ : सहा अभिमानास्पद पदके

सर्जनशील विचार कसे करावेत हे सुचविणारे आणि तेसुद्धा अत्यंत साध्यासोप्या अन् कोणालाही सहज प्रयत्न करता येतील अशा पद्धतीने मांडणी करणारे…

मुंग्यांच्या क्रांतिकारी करामती

आज मानव हा पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ प्राणी मानला जातो. खरे तर मानवापेक्षा शक्तिशाली अनेक प्राणी पृथ्वीतलावर आहेत. परंतु आपल्या बुद्धिसामर्थ्यांच्या बळावर…

स्वच्छ नजरेचं समाजदर्शन!

गेल्या चार-पाच दशकांहून अधिक काळ लेखन करणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांचा ‘रिपोर्टिगचे दिवस’ हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १९७०…

माहितीच्या अधिकाराचे काही धडे

महाराष्ट्रात २००२ सालापासून माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. तेव्हापासून या कायद्याविषयी सतत काही ना काही चर्चा सुरूच असते. या…