scorecardresearch

Page 38 of कांदा News

कांदा भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

काही अपवाद वगळता सलग दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कांद्याचे भाव शुक्रवारी क्विंटलला सुमारे १२०० रूपयांनी…

राज्यात कांद्याच्या भावात घट दिल्ली,कर्नाटकातील घडामोडींचा परिणाम

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी जादा दराने कांदा विक्री करण्यास घातलेली बंदी व कर्नाटकच्या नवीन कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये…

कांदा जीवनावश्यक वस्तू नाही; दर उतरतील, वाट पाहा – केंद्र सरकार

कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यास केंद्र सरकारने स्पष्टपणे नकार दिला. येत्या आठवड्याभरात कांद्याचे दर खाली उतरतील, अशीही अपेक्षा केंद्र…

पाकिस्तानी कांदा नवी मुंबईच्या बाजारात !

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईवर उपाय म्हणून मुंबईतील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानहून मागविलेला सुमारे १५ हजार किलो कांदा…

कांद्याचा ‘रिमोट कंट्रोल’..

संपूर्ण देशात घराघराच्या नाकातोंडाला पाणी आणणाऱ्या कांद्याचे नेमके काय चालले आहे?.. ही टंचाई आहे, साठेबाजी आहे, की महागाई आहे?.. डॉलरच्या…

कांद्याची भाववाढ : केंद्राने फटकारल्यानंतर राज्य सरकारची सारवासारव

देशात सर्वाधिक कांदा पिणाऱ्या महाराष्ट्रातच कांद्याचे भाव गगनाला भिडू लागल्याने त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत.

पुण्यात कांदा ८० रुपये किलो

श्रावण महिना संपल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतून कांद्याला मागणी वाढली आहे. केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये कांद्याला चांगली मागणी असल्याने ही दरवाढ झाली आहे.

कांद्याची उसळी!

उन्हाळी कांद्याची घटणारी आवक आणि पावसामुळे लाल कांद्याचे लांबलेले आगमन या कैचीत सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव दररोज नवे…

कांद्याच्या मागणीमुळे वेबसाईटच्या डोळ्यात ‘पाणी’!

गेल्या काही दिवसांपासून भाव गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात ‘पाणी’ आणणाऱया कांद्याने एका व्यावसायिक वेबसाईटलाही चांगलाच झटका दिला.

नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

महिनाभरापासून कांदा भावात सुरू असणारी तेजी लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने आपला मोर्चा या क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडे वळविला आहे.

कांद्याच्या कोठाराची आता ठिबकवर मदार!

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई उद्भवली. पाण्याअभावी दोन वर्षांपासून हातची पिके गेली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आíथक नुकसान…