Page 70 of शाळा News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्य शासनाने राज्यात ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित केल्या.

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कठोर कारवाईचा इशारा देऊनही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, डोंबिवली, शहापूर, अंबरनाथ, कल्याण परिसरातील बहुतांशी अनधिकृत शाळा…

पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वाढते ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात पाठ्य पुस्तकातच वह्यांची कोरी पाने समाविष्ट…

नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हा शैक्षणिक गरजा निश्चिती समितीची आढावा बैठक पार पडली.

पालघर जिल्ह्यात १३९४ शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली झाली असून जिल्हा बाह्य तसेच विकल्प विपरीत शिक्षकांना अजूनही कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.

ठाणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते.

शिक्षक भरती आणि शिक्षक बदल्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

शाळा सुरू झाल्या असून, शहरात रस्त्यांवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅन दिसू लागल्या आहेत. यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ)…

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक या वर्षाअखेरीस असल्याने ध्रुवीकरणाधारित राजकारण सुरू झाले. या साऱ्यात पालक तसेच विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.

Best School in India : २०२२ पासून हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने…

गोंदिया जिल्ह्यातील काही खाजगी संस्थाकडून १२ जूनपासूनच शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर काही शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

उन्हाळी सुट्टीनंतर गुरुवारी १५ जूनपासून शहरातील शाळांची घंटा वाजली असून नव्या उत्साहात शाळा सुरु झाल्या आहेत.