Page 9 of टी २० विश्वचषक २०२२ News

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर केलेले ट्वीट चांगलेच चर्चेत आहे…

आकाश चोप्राने भारतीय संघाच्या पराभवाची तीन प्रमुख कारणे सांगितली. टीम इंडिया तीन चुकांमुळे टूर्नामेंटमधून बाहेर पडली.

T20 World Cup IND vs ENG: शोएब अख्तरने म्हटलंय की भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्याच्या लायकच नव्हता.

हार्दिक पंड्या भारतीय संघाचं नेतृत्व करु शकतो असं सांगतानाच गावस्करांनी त्यामगील कारणाबद्दलही केलं भाष्य

T20 World Cup Finals PAK vs ENG: 2018 मध्ये स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ आईस क्रिकेट स्पर्धेदरम्यान शाहीद आफ्रिदीने सुद्धा अशाच प्रकारे…

ओव्हल येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाकडून भारताचा दहा गडी राखून पराभव झाला. यानंतर माजी कर्णधार नासेर…

रोहित आणि विराट कोलही हे बीसीसीआयच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आणि नावलौकिक मिळवलेले खेळाडू

अजय जडेजाची रोहित शर्मावर टीका, मालिकांमधील अनुपस्थितीवर ठेवलं बोट

तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराटचा फोटोही दिसत आहे, जाणून घ्या ती नेमकं काय म्हणाली

या स्पर्धेत कर्णधाराच्या आघाडीवर रोहित अपयशी ठरताना दिसून आला. अनेकदा तो मैदानावर गोंधळलेला दिसला.

टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचे आव्हान संपुष्टात

भारतीय क्रिकेट संघाचा गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेला बाद फेरीचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपुराच पडला.