राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि या हवामान बदलांमुळे मानवी आयुष्यालाच धोके निर्माण होत आहेत. याविषयी वेळीच पावले उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळाचा सामना करावा लागेल, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढले असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained earth temperature is rising because of the various actions of man print exp 0522 abn
First published on: 23-05-2022 at 10:52 IST