“भारतात महिलांनी लग्न करुन फायदाच काय? लग्नानंतर इतक्या…”; महिलेची Reddit पोस्ट व्हायरल
एका विवाहितेने Reddit वर पोस्ट करत भारतीय महिलांनी लग्न करुन काय फायदा? असा प्रश्न विचारला आहे. तिने लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला आहे. तिची पोस्ट व्हायरल झाली असून, विविध प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी तिला सल्ले दिले आहेत, तर काहींनी तिची बाजू घेतली आहे. काही युजर्सनी तिला तडजोडींचे महत्त्व सांगितले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.