
विश्वसनीय सूत्राने, ‘ई. रवींद्रन यांच्याबाबतचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे


झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना मोठय़ा संख्येने शौचालये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या आदेशांना हरताळ फासणाऱ्यांविरोधात पालिकेने आता कडक कारवाई आरंभली आहे.

हिंदीतही चित्रपटांची संख्या जास्त असल्याने ‘कासव’ला मुंबईत शो मिळाले नाहीत.

मध्य रेल्वेवर रोज सात हजार तर पश्चिम रेल्वेवर पाच हजार प्रवासी मोबाइल तिकिटाचा वापर करीत आहेत.

बीटीएसए १ हे संयुग अप्रत्यक्षरीत्या कर्करोग पेशींवर हल्ला करते.

एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयाला या दु:खातून सावरायला थोडा वेळ लागतो.

कागदीघोडे नाचविण्याच्या प्रकारामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया थंडावली आहे असे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील शाळा मोठय़ा प्रमाणात अभियानात सहभागी झाल्या आहेत.

मुंबईतील बेटांभोवतीचा समुद्र बुजवून जागा तयार करण्यात आल्या.

महाराष्ट्र व तेलंगणाच्या अगदी मधून गोदावरी नदी वाहते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.