


नवी मुंबई पालिकेच्या डबघाईस जाणाऱ्या परिवहन उपक्रमाची गाडी हळुहळू रुळांवर येऊ लागली आहे. बे

मुक्तछंद कवितेला प्राधान्य दिल्यामुळे युवा पिढी साहित्यापासून दूर जात आहे.

राज्यातील निवडणूक प्रक्रियेमध्ये दोन वेळा प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणारी पनेवल ही एकमेव पालिका आहे.

खारफुटीचे संरक्षण करण्याची गरज असताना उरणमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने ही कत्तल सुरू आहे.

येऊरमधील आदिवासी पाडे मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर वसलेले आहेत.

जयस्वाल यांनी आखलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत मनोरमानगर भागातील २२० घरे बाधित होणार आहेत.


सुक्यामेव्याचे प्रशस्त दालन सुरू करून स्थानिक व्यावसायिकांना या ठिकाणी स्थान देण्यात येणार आहे.


रेल्वे बोर्डानेही या गाडीच्या चाचण्या पश्चिम रेल्वेवर घेण्यास परवानगी दिली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.