देशात महिलांवर होणाऱया अत्याचाराच्या घटना धक्कादायक असून, अशा घटना थांबल्या पाहिजेत, असे मत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘पिंक’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
देशात महिलांवर होणाऱया अत्याचाराच्या घटना धक्कादायक असून, अशा घटना थांबल्या पाहिजेत, असे मत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘पिंक’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.