“शिवसेना सोडेन अस मला कधीच वाटलं नव्हतं. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतल्या दोन नेत्यांनी माझ्याविरोधात उद्धवजींना वेगवेगळया गोष्टी सांगितल्या. माझ्याबद्दल त्यांच मन दूषित केलं. साहेबांकडून कधी विचारणा झाली नाही. मला जेव्हा महाराष्ट्रात कामकाज करताना, फिरताना याचा त्रास व्हायला तेव्हा मी साहेबांना सहापानी पत्र लिहिलं” असं नारायण राणे यांनी लोकसत्ता वेब संवादामध्ये सांगितले.