लोकसभेतील अपयशाची कारणे शोधून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याने महायुतीचंच सरकार सत्तेवर येणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये व्यक्त केला.
लोकसभेतील अपयशाची कारणे शोधून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याने महायुतीचंच सरकार सत्तेवर येणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये व्यक्त केला.