Devendra Fadnavis:कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या या आंदोलनावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच बच्चू कडूंच्या मागण्यांवर सरकारची भूमिका काय? यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.




















