scorecardresearch

Page 72033 of

भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू राहिल्याने अमेरिका खूश

जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांच्या झालेल्या हत्येमुळे निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकताना पाकिस्तानबरोबर…

‘चले जाव’

पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या दोन जवानांना ठार मारल्यामुळे दोन्ही देशांतील वातावरण बिघडले असताना, त्याचा परिणाम खेळाच्या मैदानावरही जाणवू लागला आहे. हॉकी…

कायद्याकडूनच पीडितांची उपेक्षा, आरोपीला अधिकार!

आपल्या कायद्याने पीडिताऐवजी आरोपीला अधिक अधिकार दिले आहेत, त्यामुळे गुन्हा झाला हे सिद्ध करण्याची जबाबदारी कायद्याने पीडितावर येते. कायदाच आरोपीला…

पाकला योग्य वेळी प्रत्युत्तर

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या जवानांवर भ्याड हल्ला करून त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ठार केले आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानने कुरापत काढली आहे.…

‘बालक-पालक’च्या तिकिटाच्या वादातून तरुणाचा खून

‘बालक-पालक’ या चित्रपटाच्या तिकिटाच्या वादातून लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृहाच्या आवारात सोमवारी एका १९ वर्षे वयाच्या तरुणाचा नारळ कापण्याच्या धारदार कोयत्याने…

ट्रान्स हार्बरवर रात्री उशिरापर्यंत गाडय़ा उपलब्ध होणार

ठाणे-पनवेल आणि ठाणे-वाशी मार्गावर रात्री उशिरापर्यंत लोकल गाडय़ा उपलब्ध होणार असून याचा फायदा तुर्भे, महापे, कोपरखैरणे येथील कंपन्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत…

सरकारी रुग्णालयांची आता भिस्त टँकरवर!

मराठवाडय़ातील उस्मानाबाद, जालना व औरंगाबादमध्ये ग्रामीण रुग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार आता टँकरवर सुरू आहे. उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाला रोज…

संजय राऊत यांच्यावरील टीकास्त्राने माजी पदाधिकाऱ्यांच्या भावनांना वाट

तीन दशकांपासून कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून शिवसेनेतील अनेक चढ-उताराचे साक्षीदार राहिलेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय…

बिरजू महाराजांच्या कथ्थकमुळे रसिकजन थक्क !

लोकसत्ता आणि रिचा रिअल्टर्सची प्रस्तुती असलेल्या ‘हृदयेश फेस्टिवल’च्या रविवारच्या दुसऱ्या दिवशीही अनेक नामांकित कलाकारांनी आपल्या कलेचा आविष्कार रसिकांना घडवला, मात्र…

साहित्य संमेलनाची राजकीय धुळवड!

अनेक वादांच्या वावटळी उडवत सुरु झालेल्या आणि संपलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फिरकलेच नाहीत. मुख्यमंत्री…

यापुढेही चांगले चित्रपट मिळतील का?

मराठी चित्रपटातील सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असला तरीही यापुढेही चांगले चित्रपट मिळतील की नाही, अशी भीती वाटते आहे, अशी हतबलता…

‘महायुती‘त ‘रिपाइं‘ला हव्या लोकसभेच्या ४ आणि विधानसभेच्या ३२ जागा रामदास आठवले यांची मागणी

शिवसेना , भाजप आणि रिपाई या महायुतीत रिपाईला लोकसभेच्या किमान चार आणि विधानसभेच्या किमान ३२ जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्या…