scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 72039 of

बोला, ‘हमो’ बोला..

अभिनव कल्पना लढवत नवनवीन उपक्रमांचे आयोजन करणारे नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळे यांनी आता एका आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनाचा घाट घातला आहे.…

महिला दिनानिमित्त दहा हजार महिलांना दक्षिण मुंबईत शिवसेनेतर्फे विमा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ८ महिला आघाडीतर्फे १० ते ७० वयोगटांतील तब्बल १०,५०० गरीब गरजू…

ज्ञानसंपन्न समाज निर्मितीसाठी ग्रंथालयांची भूमिका महत्त्वपूर्ण -डॉ. नागनाथ कोतापल्ले

ज्ञानसंपन्न समाज निर्माण करण्यात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून ही ग्रंथालये संपन्न झाली पाहिजेत. ग्रंथालयांच्या वाढीसाठी त्यात लोकांचाही सहभाग वाढला पाहिजे,…

टंचाईतही राजकीय‘कालवा’ कालव

शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंघावत असताना अक्कलपाडा धरणातून ३६१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले खरे, तथापि, तथाकथित जम्बो कॅनॉलमधून…

सिडनहॅमच्या शताबादीनिमित्त माजी विद्यार्थ्यांचे संमेलन

आशिया खंडातील पहिले वाणिज्य महाविद्यालय अशी ओळख असलेल्या ‘सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालया’ला २२ ऑक्टोबर, २०१३ रोजी शंभर वर्षे पूर्ण…

नगर पंचायत निवडणूक : गुहागर-देवरुखमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी होणार -भास्कर जाधव

जिल्ह्य़ातील नव्याने अस्तित्वात आलेल्या गुहागर आणि देवरुख नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होईल, असा विश्वास जिल्ह्य़ाचे पालकमंत्री…

पाणी रे पाणी..! पादोद्यापर्यंत अखेर आले पाणी

महिनाभर मोर्चा, बंद, रास्ता रोको, निदर्शन, घेराव, धरणे अशा विविध प्रकारची १५ पेक्षा अधिक आंदोलने केल्यानंतर पालखेड धरणातून नियोजित तारखेपेक्षा…

अल्प पाणी पुरवठय़ाने नाशिकमध्ये रास्ता रोको

आठवडय़ातील एक दिवस ‘नो वॉटर डे’ची संकल्पना शहरवासीयांना अडचणीची ठरली असून त्यामुळे मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे…

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टिळक रस्ता कार्यालयास आग

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टिळक रस्त्यावरील शाखेच्या कार्यालयाला बुधवारी पहाटे आग लागून संपूर्ण कार्यालय खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे…

सावित्रीच्या लेकींच्या गौरवासाठी पुढे आल्या अनेक संघटना

महिला महोत्सव, आदर्श मातांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन…

प्रलंबित दावे मिटविण्याची कार्यपद्धती वेगळी

गावातील शांततेचे वातावरण विकासप्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी…