Page 72039 of
अभिनव कल्पना लढवत नवनवीन उपक्रमांचे आयोजन करणारे नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळे यांनी आता एका आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनाचा घाट घातला आहे.…
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ८ महिला आघाडीतर्फे १० ते ७० वयोगटांतील तब्बल १०,५०० गरीब गरजू…
डिझेल दरवाढीमुळे एस. टी. महामंडळाला दरमहा २० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. महामंडळाचा संचित तोटा २८७ कोटींवर पोहचला असून,…
ज्ञानसंपन्न समाज निर्माण करण्यात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून ही ग्रंथालये संपन्न झाली पाहिजेत. ग्रंथालयांच्या वाढीसाठी त्यात लोकांचाही सहभाग वाढला पाहिजे,…

शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंघावत असताना अक्कलपाडा धरणातून ३६१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले खरे, तथापि, तथाकथित जम्बो कॅनॉलमधून…
आशिया खंडातील पहिले वाणिज्य महाविद्यालय अशी ओळख असलेल्या ‘सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालया’ला २२ ऑक्टोबर, २०१३ रोजी शंभर वर्षे पूर्ण…
जिल्ह्य़ातील नव्याने अस्तित्वात आलेल्या गुहागर आणि देवरुख नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होईल, असा विश्वास जिल्ह्य़ाचे पालकमंत्री…

महिनाभर मोर्चा, बंद, रास्ता रोको, निदर्शन, घेराव, धरणे अशा विविध प्रकारची १५ पेक्षा अधिक आंदोलने केल्यानंतर पालखेड धरणातून नियोजित तारखेपेक्षा…

आठवडय़ातील एक दिवस ‘नो वॉटर डे’ची संकल्पना शहरवासीयांना अडचणीची ठरली असून त्यामुळे मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे…

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टिळक रस्त्यावरील शाखेच्या कार्यालयाला बुधवारी पहाटे आग लागून संपूर्ण कार्यालय खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे…

महिला महोत्सव, आदर्श मातांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन…

गावातील शांततेचे वातावरण विकासप्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी…